Saturday, October 30, 2010

Happy reading on " What is Love.?"

Happy reading on " What is Love.?"


LOVE is when my mom comes to me at night & say “ Beta, I LOVE you”

LOVE is when I come back from work & papa says “Beta, late hone wala tha to call kar deta ?


LOVE is when my bhabhi say, “oye hero, ladki wadki patai ke nahi ?

LOVE is when my sister say, “bhai, meri shadi ke baad mujhse jagda kon karega ? 



 





LOVE is when I'm moodless & my brother says,

“chal kahin ghumne chalet hai "

LOVE is when my best friends call me & say, “kamine tere bina dil nhi laghta "

LOVE is when GF aur BF say  first    I'm  yOur best friend


That’sLOVE…

Don’t miss it in life I LOVE my family & friends…
This LOVE is better than having GF aur BF…!!!!








MUNGI-Nice One.....

MUNGI-Nice One........

ऐक क्वार्टर कमी पडते....

ऐक क्वार्टर कमी पडते..........

दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही

सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पॅकपाशी गाडी अडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण
सकाळच्या आत विसरते

मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पॅक बनवनारा त्यदिवशी
जग बनवनार्‍यापेक्षा मोठा  असतो

स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

पीण्याचा  कार्यक्रम  पीणार्‍याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पीण्याचा क्षमतेवर गर्व असते

आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात

शेवटी काय दारु दा‍रु असते
कोणतीही चढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

पीणार्‍यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
मला अजुन संशय आहे

प्रत्येक पॅकमागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते

तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भीडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

चुकुन कधीतरी गंभीर
वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर
P.HD. केल्यासारखे बोलतात

प्रत्येकाला वाटतेकी त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते

जसा मुद्दा बदलतो
तसा आवाज वाढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

फेकणे , मोठोपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही

पैशे काय आहे ते फक्त
खर्च करासाठीच असतात
पॅकजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात

रात्री थोडी जास्त झाली
मग त्याला कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

यांच्यामते मद्यपाण हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पीण्यामागे सायन्स
तर देशी पीण्यामागे आर्ट आहे

यामुळे धीर येते ताकत येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्याभराचा मावळा माणुस
त्या क्षणी राजा असते

याच्यामुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

4 sardaro ne mil ke petrol pump khola. ........


4 sardaro ne mil ke petrol pump khola. ........
4 sardaro ne mil ke petrol pump khola.
1 bhi customer nahi aaya ..
Kyun..?
#
#
#
#
#
#
#
#
petrol pump was on 1st floor..
Chal ek aur
Fir charo ne usi floor pe restuarent khola.
1 bhi customer nahi..
Kyu..?
#
#
#
#
#
#
#
#
petrol pump ka board nahi hataya..
Chal ek aur
Fir charo ne 1 taxi li.
1 bhi sawari nahi.
Kyu..?
#
#
#
#
#
#
#
#
2 sardar aage and 2 piche baith ke sawari dhund rahe the..
Chal ek aur
Taxi
kharab ho gayi.
Charo ne khub dhakka lagaya.
but taxi wahi ki wahi.
Kyu..?
#
#
#
#
#
#
#
#
#
2 aage se and 2 piche se dhakka de rahe the..
Chal ek aur
Fir charo ne 1 bachhe ko
kidnap kiya.
Bachhe ko kaha ghar ja apne baap se 5 lac rs le ke aa.
warna tujhe maar denge.
Bachha ghar gaya aur uske papa ne paise de bhi diye.
Kyu..?
#
#
#
#
#
#
#
#
bachhe ka baap bhi sardar tha..

"यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे."

"यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे."

यशस्वी होण्यासाठी आत्ता पर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बरेच बदल केले असतील असे नक्कीच तुम्ही म्हणाल आणि त्याचा काही काहीच उपयोग झाला नाही असे देखिल तुमचे म्हणणे असेल. बरोबर ना ! पण खरी गोष्ट सांगू तुम्ही ते बदल नक्कीच केले नाहीत, खरंच. विश्वास ठेवा. कारण आपण बर्‍याच गोष्टी आपण करतो किंवा केल्या असे बोलतो पण प्रत्यक्ष्यात आपण काहीच केले नसते. असो. ते जावू दे. इथे पण असाच काहीसा प्रयत्न केला आहे पण थोड्या वेगळ्या प्रकाराने. खाली दिलेल्या सर्व गोष्टी नक्कीच सोप्या आहेत आणि त्या अंमलात आणणे पण शक्य आहे. आता बघूया यशस्वी होण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये हे सुचविलेले बदल करता का? 

 'मी शहाणा आहे', 'मला कुणी मुर्ख बनवू शकत नाही', 'असे छप्पन पाहीलेत ', 'मी त्यातला नाही', 'असे जा रे', 'तु मला अजून ओळखले नाहिस', 'मला खोटं बोललेल चालत नाही', 'एकदा का मी बिघडलो तर माझ्यासारखा वाईट कुणी नाही'  ई. असे फालतू डायलॉग मारु नये. निट विचार केल्यास तुम्हाला आत्तापर्यंत कितीतरी लोकांनी मूर्ख बनविल्याचे तुम्हाला आठवेल.

 कुठल्याही ज्योतिषाला तुमचा स्वभाव अथवा भविष्य विचारु नका. तो नेहमीच खालील गोष्टी सांगेल.
    * तुम्हाला इत्रांचे दुःख पाहवत नाही.
    * तुम्ही नेहमी दुसर्‍यांचा विचार करता.
    * तुम्ही इतरांसाठी खूप काही केलेत परंतू तुम्हाला गरज असताना कुणीच.....
    * तुम्हाला खोटे बोललेले आवडत नाही.
    * तुम्ही नेहमी इतरांना मदत करत असता.
    * आज पर्यंत तुमची कुणीच कदर केली नाही. ई. ई.
ज्योतिषांच्या मते जगातील सर्वच लोक 'वरील प्रमाणे' चांगले काम करत असतात. तर मग जरा विचार करा सर्वच जर 'तुमच्या सारखेच वरील प्रमाणे चांगले वागत असतील' तर जगात सर्वच चांगले का होत नाही ?
    कधी कुठल्या ज्योतिषाने असे सांगीतलेले एकले आहे का ?
    * तुम्हाला इतरांचे सुख पाहवत नाही.
    * तुम्ही नेहमी स्वतःचा विचार करता.
    * लोकांनी तुमच्यासाठी खुप केले पण तुम्ही त्यांना विसरलात.
    * स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही खोटे बोलता.
    * मी कशाला इतरांना मदत करु, असे तुम्हाला वाटते.
    * स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही इतरांची पर्वा करत नाही.

'एखादी गोष्ट माझ्या नशिबामध्ये नव्हती म्हणून मला मिळाली नाही' असा विचार करु नका.
    "आयुष्य तुम्हाला ज्या मार्गाने नेत असेल त्या मार्गाने जाऊ नका. तर तुम्हाला ज्या मार्गाने जायचे असेल त्या मार्गाने आयुष्याला न्या".

 तुम्ही लाख म्हणा की तुम्ही प्रगती करत आहात. परंतू स्वतःची प्रगती पडताळून पहायासाठी खालील गोष्टी करा.
    *  दोन वर्षापूर्वी तुम्ही जे काम करत होता. तेच काम सध्या करता की त्यापेक्षा व्व्गळे चांगले अथवा मोठे काम सध्या तुम्ही करता का ते पहा.
    *  ( माफ करा पण ) स्वतःची लायकी पडताळायची असेल तर तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करत आहात असे आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यास / साहेबांना सांगा. त्यांचे उत्तर जर 'ठिक आहे' असे त्यांनी दिले तर समजा कंपनीला तुम्ही असून-नसून काहिच फरक पडत नाही. तुम्ही जर खरंच कामाची व्यक्ती असाल तर त्याच महिन्यापासून तुम्हाला पगारामध्ये बढती मिळेल.

वेळ नाही असे कधी सांगू नका. वेळ काढायला शिका. सर्वाना वेळ द्यायला शिका.

तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता ते चालूच ठेवा परंतू त्याबरोबर इतर क्षेत्रांचा पण अभ्यास भले तूमचा त्या क्षेत्राशी काही संबध नसेल पण नंतर भविष्यामध्ये तुमच्या या दोन्ही क्षेत्रांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलात तर नक्किच तुमचा फायदा होईल

अमाप सुख आहे सगळयांच्याच पदरात

अमाप सुख आहे सगळयांच्याच पदरात..........

तर.............

तर.............

वाटणारी प्रत्येक गोष्ट
शब्दांत मांडता आली तर...
मनातली प्रत्येक भावना
बोलुन दाखवता आली तर...
तुझ्यावर प्रेम आहे,
हे सहज सांगता आलं तर..

तुझ्याशिवाय जगुच शकत नाही,
हे पटवुन देता आलं तर...
तुझी खुप आठवण येते
हे विसरुन जाता अलं तर....

तुझ्या पलिकडे सुध्दा आहे
हे जाणुन घेता आलं तर...
माझं सुध्दा अस्तित्व आहे,
हे समजुन घेता आलं तर...

तु फक्त माझीच आहेस,
हे तुला न सांगता कळलं तर..
तु अशिच जवळ रहा,
हे स्पर्शानं सांगता आलं तर...
तु जवळ नसतेस तेंव्हा,
तुझा स्पर्श जाणता आला तर..
किती बरं होईल,
जर मन वाचता अलं तर...

शब्दांपलिकडलं काहीतरी
नजरेनच जाणता आलं तर...
हे सगळेच "तर" नाहीसे होतील
एकदाच म्हणालीस जर...
"मी सुखी होईन,
जर तु माझाच झालास तर..!"

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

 
 

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..



रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..



आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..




तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..




मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..




समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..





विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस

college .........

college .........

1.college ------- yaadein
2.principal ------ Jaani Dushman
3.classes ------- kabhi kabhi
4.canteen------- kabhi alvida na kehna
5.course -------- godzilla
6.exams -------- kalyug
7.examination hall---- chamber of secret
8.exam-time ---------- qayamat se qayamt tak
9. question paper --------- paheli
10.answer paper ---------- kora kagaz
11.cheating ---------- aksar/chupke chupke
12. paper out ---------- plan
13.examiner ------------- the killer
14.last exam ----------- independence day
15.paper correction --------- andha kanoon
16.marks ----------- assambhav
17.result ----------- murder
18.pass ------------ ajooba/ chamatkar
19. fail ----------- devdas
20.supplementary ------- aakhri raasta
21.vacation ------------- waah life hoto aisi

एक गरुड आणि एक घुबड..........

एक गरुड आणि एक घुबड..........

एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली; व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, `गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,' गरुड म्हणाला, `खरेच, तुझी पिल्लें कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.' घुबड म्हणाले, `ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, शब्द सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.'
पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ` किती घाणेरडी , कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.' असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !
आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, `गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.' गरुड म्हणाला, `मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?'
तात्पर्य:- स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटांत पाडून घेतो.

आणि ... एक मजेदार पत्र

आणि शेवटी ... एक मजेदार पत्र

पुण्याहून पत्र

प्रिय बाबा, शि. सा. न. वि. वि.
मी पुण्यात होस्टेलवर सुखरूप पोहोचलो. इथे बऱ्याच गंमती पाहायला मिळत आहेत.
पुणेकरांचं जुनं वाहन म्हणजे सायकल. आपल्या गावात जसे देवाला सोडलेल्या
रेड्याला काही करत नाहीत , तसंच इथे सायकलस्वारांना कोणतेही नियम लागू
नाहीत.
इथलं सध्याचं वाहन म्हणजे बाइक. त्यांना इंधनबचतीचं महत्त्व खूपच पटलं
आहे. त्यामुळे ते दुचाकीवर तीनजण बसतात.
सिग्नलपाशी लाल दिवा असला , तरी सहसा थांबत नाहीत. त्यामुळे पेट्रोल जास्त जळते ना.
वळताना हात दाखवायचा , तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे! म्हणून हात
दाखवण्याचे कष्ट कुणी घेत नाही.
हात दाखवून अवलक्षण व्हायला नको म्हणून रिक्षावाले तर पायानं वळण्याचा इशारा करतात.
इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा
प्रवासी बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात. आहे ना गंमत ?
अशाच काही गंमती पुढच्या पत्रात.

तुमचा लाडका.
पप्पू

मुलगा मुलीच्या घरी तिला 'पाहायला' गेला..........!

मुलगा मुलीच्या घरी तिला 'पाहायला' गेला..........!

मुलगा मुलीच्या घरी तिला 'पाहायला' गेला आहे. आजकालच्या प्रथेप्रमाणे
वडीलधारे त्या दोघांना 'एकटे' सोडतात.)

मुलगी : तुम्ही काय करता?
मुलगा (मिष्कील स्वरात) : आंघोळ!!!! (आता प्रश्ान् विचारण्याची त्याची
पाळी. तो विचारतो...) तुम्हाला काय येतं?

मुलगी (मिष्कीलपणे) : घाम!!!!
मुलगा (चपापतो, सावरतो) : अं, ते जाऊ दे. तुम्हाला गाता येते का?
मुलगी : हो....
मुलगा : मग गाऊन दाखवा ना!
मुलगी : बाहेर वाळत घातलाय!!!!!
मुलगा (आता पुरता फ्लॅट होऊन, कसाबसा) : वाळू दे, वाळू दे!
( मुलगी आत जाऊन मूठभर वाळू आणून त्याच्या हातात देते आणि तो बेशुद्ध पडतो....)

तो तिला म्हणाला ...............

तो तिला म्हणाला ...............

तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे"
ती म्हणाली "पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे"

तो म्हणाला "काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर॥"
ती म्हणाली " आई रागावतील, दूध उतू गेल तर॥"

"ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ"
"पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ"

"बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू"
"नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू"

"तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट"
"बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट"

आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस

सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून

दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना

नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।

तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
"रागावलास न माझ्यावर?" आणि तो विरघळला।

"थोडासा..." त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली "बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग"
"माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल
अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस...
तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?"

"बोललास हेच पुरे झाल...एकच फ़क्त विसरलास...
माप ओलांडून आले होते, मी-तू पण तेव्हाच गळलं
माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं?"

ते पण एक वय असतं

ते पण एक वय असतं.......

ते पण एक वय असतं
दिवसभ पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं

ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं

ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं

ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं
आवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं

ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं तिच्या उत्तराची वाट पाहत
रात्रंदिवस झुरायचं

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत एम.एस.ची स्वप्नं पहायचं

ते पण एक वय असतं
लग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं आई
आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं

ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं

ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं आभाळाकडे
पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं

कुणीतरी असलं पाहिजे........

कुणीतरी असलं पाहिजे........

कुणीतरी असलं पाहिजे...संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला..

सकाळी घरातून बाहेर पडताना
"लवकर ये" असं सांगायला...
मीटिंग मधून बाहेर आल्यावर
"back" असा मेसेज टाकायला...
"कंटाळा आलाय" हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला...


इच्छित स्थळी पोचल्यावर
"सुखरूप पोचले" चा फोन करायला....
ट्रेक साठी जाताना "फार भिजू नकोस"
असं बजावायला...

उशीर होत असेल, तर
"जेवून घ्या" असं सांगायला....
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं
थांबायला...

घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला...
कटकटींचं मळभ हटवून
मन स्वच्छ करायला.....
हेमंत............

टेलिमाकेर्टिंग कॉल कसे थांबवाल ?

टेलिमाकेर्टिंग कॉल कसे थांबवाल ?


' सर , अमक्या बँकेतून बोलतोय... लोन हवंय का ?' असं विचारणाऱ्या किंवा
प्रॉडक्ट्स खपवू इच्छिणाऱ्या टेलिमाकेर्टर्सच्या फोन कॉल्सनी त्रस्त
झालायत ? मग थोडं डेअरिंग करून आम्ही सांगतो ते उपाय करून पाहा... हे
कॉल्स एंजॉय करू लागाल , ही गॅरंटी.




१. फोनवरून त्याने/तिने बोलणं संपवताक्षणी म्हणायचं , '' तुझा आवाज मला
खूप आवडला. मी प्रेमातच पडलो/लेय तुझ्या. लग्न करशील माझ्याशी ?''




२. टेलिमाकेर्टिंगवाल्याला सांगा , '' मी आत्ता जरा



बिझी आहे. तुमचा घरचा नंबर द्याल का प्लीज! मी मोकळा झाल्यावर करतो
तुम्हाला फोन. ''



३. एकदा माहिती दिली की पुन्हा विचारा , '' हं , काय सांगत होतात तुम्ही
?'' असं तीन चार वेळा करा.



४. तुम्ही जेवत असताना असा फोन आला की सांगा , '' मी जेवतोय. दोन मिनिटं
जरा होल्ड करा हां. '' मग स्पीकर फोन ऑन करून फोन बाजूला ठेवा आणि आरामात
जेवत राहा. खाण्याचे मचमच आवाज करा आणि इतरांशी गप्पाही मारत राहा.












टेलिमाकेर्टिंग कॉल कसे एन्जॉय कराल...




१. फोनवरच्या माणसाला सांगा, ''माझे सर्व व्यवहार माझा मुलगा पाहतो,
त्याच्याशी बोला.' आणि फोन आपल्या पाच वर्षांच्या मुलाच्या हातात द्या
(किंवा स्वत:च पाच वर्षांच्या मुलाच्या आवाजात बोलू लागा.)




२. ''हॅलो, हां कोण बोलतंय? हॅलो, कोण बोलतंय? जरा मोठ्यानं बोला... आणखी
मोठ्यानं बोला हो जरा... अजिबात ऐकायला येत नाहीये तुमचं... फोन आहे का
चुन्याची डबी? हॅलो... आणखी मोठ्याने बोला...'' ही वैश्विक युक्ती
टेलिमाकेर्टिंगवाल्यांवरही लागू पडतेच.




३. त्यांना



सांगा, ''एक मिनिट. एकेक शब्द बोला.
मी तुमचं सगळं बोलणं लिहून घेतोय. माझ्या काहीही लक्षात राहात नाही. एकेक
शब्द आणि अगदी हळूहळू... घाई नको... हां कुठून फोन केलाय तुम्ही... आय...
सी... आय... हळू हळू सांगा...''




४. त्यांनी विचारलं, ''हाऊ आर यू सर?'' की लगेच सुरुवात करा, ''मला हे
तुमचं फार आवडलं. तुम्ही फक्त व्यापार करत नाही. माणुसकी जपता. आजकाल कोण
कुणाला विचारतं हो की कसे आहात? माझे तर तुम्हाला सांगतो इतके प्रॉब्लेम
सुरू आहेत

आनंदाने जगा..........

आनंदाने जगा..........

तुच ठरव..!!..Infinite Loop

तुच ठरव..!!..Infinite Loop

तो- काय खाऊ या? ती- काहीही चालेल.
तो- पावभाजी आणि व्हेज पुलाव खाऊ या?
ती- शी केव्हढी ऑईली असते. मला पिंपल्स येतात.
तो- मग नुस्तंच चहा-ब्रेड सँडविच?
ती- मला इथं मरणाची भूक लागलीये, अन तू मला चहा-ब्रेड देणार?
तो- मग तूच सांग काय खायचं?
ती- काहीही चालेल..!! ..
तो- मग आता आपण काय करू या?
ती- काहीही. तुच ठरव.
तो- पिक्चर बघू या मस्त? बरेच दिवस झलेत?
ती- नको. वेस्ट ऑफ टाईम!
तो- मग बागेत चल, बॅडमिंटन खेळू या.
ती- डोकं फिरलंय का? बाहेर ऊन बघ किती ते..
तो- मग कॉफीशॉपमध्ये तरी जाऊ या.
ती- नको. पुर्ण दिवस झोप येत नाही कॉफी प्याल्यावर.
तो- मग तुच सांग, काय करू या?
ती- काहीही. तुच ठरव..!! ..
तो- जाऊ दे. सरळ घरीच जाऊ या झालं.
ती- काहीही. तुच ठरव.
तो- बसनं जाऊ या?
ती- शी केवढी गर्दी. अन कसकसले वास येतात त्या बसमध्ये. तो- ठीके.
टॅक्सीने जाऊ या मग.

ती- पैसे जास्त झालेत का? एवढ्याशा अंतरासाठी टॅक्सी?
तो- ठीक. चल मग, चालतच जाऊ.
ती- किती दुष्ट तु? रिकाम्या पोटी मला चालायला लावतोस?
तो- ठीक. मग आधी जेवू या?
ती- व्हाटेव्हर!
तो- काय खाऊ या?
ती- तुच ठरव..!!

' शोले' चित्रपट दहावीच्या अभ्यासक्रमात...........

' शोले' चित्रपट दहावीच्या अभ्यासक्रमात...........

' शोले' चित्रपट हा हिंदी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड आहे . भारतीय
जनामानसावर या चित्रपटाचा असलेला पगडा लक्षात घेऊन यंदा दहावीच्या
अभ्यासक्रमात ' शोले ' हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. याचा एक फायदा
म्हणजे ' शोले' सर्वांनी इतक्या वेळा पाहीला आहे की पाठ्यपुस्तकाची गरजच
नाही. आणि परीक्षेच्या काळात भाड्याने CD उपलब्ध करून दिल्या जातील अशी
घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे . तेव्हा आता काम उरले एकच.
प्रश्नपत्रिका काढणे . आणि मंडळाने सर्वानुमते ' शोले ' चित्रपटाचे जाणते
अभ्यासक श्री श्री अभिजित यादव यांच्याकडे सोपवले आहे . तर अशी असेल
प्रश्नपत्रिका.........
-------------------------------------------------------------------------------
सूचना : १ . एकूण ८ प्रश्न असतील. ( आदमी १ और प्रश्न ८!!)
२ . सर्व प्रश्न सोडवणाऱ्याला पचास हजार इनाम दिले जाईल.
प्रश्न १ : खालीलपैकी एका विषयावर ४ पाने निबंध लिहा ....( १५ हजार )
* धन्नोची स्वामीनीनिष्ठा
* खरा नायक कोण : जय की विरू?
* मी गब्बर असतो तर ?
* रामगढचे निसर्गसौंदर्य
प्रश्न २ : खालीलपैकी २ प्रश्नांची उत्तरे २ ते ३ पाने लिहा......( १० हजार )
* ठाकूर बल्देव सिंग आणि डाकू गब्बर सिंग यांच्यातील दुश्मनीची कारणे
सांगा . तसेच ठाकूरने गब्बरला पकडण्यासाठी जय आणि विरू यांचीच निवड का
केली ?
* गब्बरने रामगढच्या वासीयांवर केलेले अत्याचार तुमच्या शब्दांत सांगा .
* जयने विरूसाठी केलेला त्याग उदा: दोन्ही बाजूला समान छाप असलेल्या
नाण्याचा वापर आणि जय- विरूची दोस्ती यावर चित्रपटाएवढे प्रदीर्घ उत्तर
लिहा .
* विरू आणि बसंतीची प्रेमकहाणी .
प्रश्न ३ : टीपा लिहा . शब्दमर्यादा - रेल्वे स्थानकापासून ते
रामगढपर्यंत बसंतीने जितक्यावेळा "यूं तो हमे फ़िजूल बात करने की आदत नही
" म्हटले आहे तितकी.....................................................(
८ हजार )
* सूरमा भोपाली आणि जेलर यांचे विनोद .
* विरूचे मद्यप्राशन करून जलकुंभारोहण .
* रामलाल: एक आदर्श निष्ठावंत .
* होळी उत्सवातील नाट्यमय घडामोडी .
प्रश्न ४ : एका वाक्यात उत्तरे द्या .................................( २ हजार )
* जय नेहमी कोणते वाद्य वाजवत असे ?
* बसंती चांगला नवरा मिळावा म्हणून कोणत्या देवाची प्रार्थना करत असे?
* जय- विरूला पकडून देण्यासाठी सरकारने किती इनाम लावले होते ?
* अहमद- इमामचा मुलगा नोकरीसाठी कोणत्या गावी जात असतो ? (ही हा हा कसं
वाटतंय पेपर सोडवताना )
प्रश्न ५: गाळलेल्या जागा भरा . ....................................(६ हजार)
* ये हात मुझे दे दे................. . ( टीप: नीट विचार करा. हात
देण्याआधी नव्हे. उत्तर लिहिण्याआधी)
* तुम्हारा नाम क्या है ......................?
* तेरा क्या होगा ,....................?
* अरे ओ ........... कितना इनाम रखे है रे सर्कार हमपे ?
प्रश्न ६ : कोण कोणास म्हणाले ते लिहा. .........................( ३ हजार )
* इतना सन्नाटा क्यूं है भाई?
* लोहा गरम है मार दो हथोडा।
* यूं तो १० -२० को तो हम भारी पड ही सकते है।
* सूंअर के बच्चो।
* हमारी जेल मे सुरंग ???
* पहली बार सुना है ये नाम।
प्रश्न ७: खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या. ..............( ४ हजार )
* गब्बरला पकडण्यासाठी वर्तमानपत्रामध्ये जाहीरात द्यायची आहे. त्याचा
मसुदा तयार करा. ( शब्दमर्यादा : इनामाची )

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही.......

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही........

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....... पण गगन भरारीच वेड रक्तातच
असाव लागत.... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही !


एका स्कोर्पिओ च्या मागे
"बघतोस काय ? मुजरा कर .....! "
एका सुमोपाठी लिहिलेले 'बघ माझी आठवण येते का ?
' ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''.
खुबसूरत हू मै, मुझे नजर मत लगाना, कसम है रोजीकी पीकर मत चलाना
रस्त्याची अखंडता, देशाची एकात्मता
एका जीपवर लिहिलं होतं:
साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
'दम है तो पास कर, नही तो बर्दाश्त कर'
'चक दे फट्टे, नप दे गिल्ली, सुबह जलंधर, शाम मे दिल्ली'
एम पी च्या एका शाळेच्या बस मागे हे लिहिलेले असायचे
' मुझे मत छेड, मै तो बच्चोंवाली हूं"
मत ले पंगा
पटक दुंगा.
एका ट्रक मागे लिहिलेलं वाक्य: अं हं. घाई करायची नाही.
धक्का लागी बुक्का

१) तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
२) कटकट करु नका, जावा फुढ
३) (घरात कोण न्हाय) पुढ जावा
४) गोमू चल सन्गतीनं, माझ्या तू येशिल
"गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का ?"
ये ३० का जाऊ
"मी चक्रम आहे,
माझ्या मागे राहु नका,
आणि माझ्या पुढेही जाऊ नका."
बाई(क) च्या मागे नका लागु...माझ्याशी गाठ आहे...

नानाचा जोर...
पप्पु , पिंकी , छोटी , चिंटु , ताई , अमोल , बबलु

=============================
एका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खाली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
=====================================
एका टेम्पों च्या मागे लिहले होते .......
भाड्याने मिळेल अणि खली लिहले होते ............. आईचा आशीर्वाद
=====================================
TRUCK IN PUNE - THOK DU KYAAA ???
=====================================
एका CAR च्या मागे लिहले होते .......
YES..it's my dad's Road .....any problem...... Chalak Kavvahi
GACHANKAN Break dabu sakto........
=====================================
बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
=====================================
"Buri Nazarwale tere bacche jiye, Bada hokar tera he khun piye"
=====================================
"मै कब लौटुंगा मेरा इंतजार मत करना, ड्रायव्हर हु मै, मुझसे प्यार मत करना"
=====================================
एका रिक्षाच्या मागे लिहिलेल वाक्य............. येता का जाउ...............
=====================================
एका रिक्शा वर लिहले होते: सावन को आने दो अणि त्याच रिक्शाला एका ट्रक
ने उडवले अणि ट्रक च्या मागे लिहले होते आया'' सावन जूम के ..........
=====================================
एका रिक्शाच्या मागे लिहिलेल होत: गरीब असाल तर लाजू नका, श्रीमंती आली
तर माजू नका.*
=====================================
गर्दीतुन खुप स्लो चाललेल्या एका जुनाट खटारा गाडीवर लिहीलेले वाक्य: my
other car is Rolls-Royce!
=====================================

. "जलो मत, बराबरी करो..."
=====================================
पुढे जाणार्‍या ट्रकच्या मागे लिहिले होते: शिस्तीने देश मोठा होतो!!!"
पण अर्धा तास तो ओवर टेक करु देत नव्हता. शेवटी एका वळणावर ओवर टेक
केल्यावर मागे वळुन बघितलं तर पुढच्या बाजुला लिहीले होते: " हे असचं
चालायचं......!!!!"
=====================================
एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल " आणि
खाली लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)

=====================================
एका ट्रकच्या मागे जे काही होतं ते मी असं वाचलं,
अप्पा हॉर्न, माऊलींचा आशिर्वाद ओके, आई प्लीज
=====================================
पुण्यात एका गाडीच्या (बहुतेक रिक्शा) मागे वाचलं होतं..
'सुरक्षित अंतर ठेवा...लहानांमधे आणि वहानांमधे
=====================================
नुसती झीट
=====================================
आप्पा कावत्यात
=====================================
१३ १३ १३ सुरूर !
=====================================
एका फटफटीच्या मागे लिहिलं होतं -
१ किस २ ना
=====================================
आणखी काही बाई(क)
बाईक डे
बाई कडेला
बाईक वेडा
बाई(क) फुर्रर्रर्र!!!
बाईक वर बसा!!!!!!!!!!
=====================================
एका ट्रकच्या मागे लिहिलं होतं..
'तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
---------------------------------
हे पूण्यातल्या रिक्षा वरचे...
'अहो, इकडे पण बघा ना...'
'चला जाऊयात की....'
पूना से निकली कुँवारी,
दिल्ली में सिंगार हुआ,
मालिक की बनी दुल्हनिया,
ड्राइवर से प्यार हुआ!"
याचा मी काढलेला अर्थ असा:
'बजाज टेम्पो' मध्ये जन्मलेली रिक्षा, दिल्ली ला तशीच पाठवली गेली; तिथे
सर्व प्लास्टिक, कुशन वगैरे काम झाले. मालकाने विकत घेतली; पण राहते
कुणाबरोबर? ड्रायव्हरबरोबर!
'कृष्ण करे तो लीला , हम करे तो अपराध.
"keep safe distance. I work with fevicol "
" चिटके तो फटके "
पुणयात आ़ज काल रिक्षा च्या पाठिमागे बघायला मीळ्ते. "ये नाही आहो
रिक्षावाले म्हणा"
एका रिक्षाच्या पाठिमागे लिहिलं होतं...
"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".

काय आहे ते वाचुनच बघा आवडतं...की नाही ते ..........लई भारी .............

काय आहे ते वाचुनच बघा आवडतं...की नाही ते ..........

तसं ह्याला काय नाव द्याव ते सुचत नव्हत .....ही २ जणांची पत्र आहेत . . दुसर पत्र उत्तर म्हणुन लिहलय.

काय आहे ते वाचुनच बघा आवडतं...की नाही ते

------------ --------- --------- --------- --------- --------- ----
------------ --------- --------- --------- --------- --------- ----

१.

Hi Dear!!!!!!

कशी आहेस? काय चालु आहे सध्या? अभ्यास कसा चालंलाय? नीट अभ्यास कर! सहा महिन्यांनी M.B.A. ची परीक्षा असेल ना? आणि मग जॉब पण चांगला मिळायला हवा! बाकी काय चाललय नविन? मुंबईला कधी येते आहेस? कळव मग फोन करुन.

Actually, सुरुवात काय करावी हे कळत नव्हंत म्हणुन ही वरची सगळी प्रस्तावना. असं हे पत्र मधेच आणि 'विनाकारण' लिहायला २ कारणं आहेत. म्हंटलं फोन पेक्षा पत्र लिहिण एकदम मजेदार होईल. शिवाय या दोन-तीन दिवसात कॉलेजची बरीच आठवण येते आहे.

आज संध्याकाळी ऑफिस मधुन परत आलो आणि सोसायटीचे मेन-गेट उघडणार तोच पारीजाताचा सुगंध आला. पहिल्यांदा तुझीच आठवण आली. आठवतं? तुला फुलं आवडतात म्हणुन एके दिवशी तुझ्या ओंजळीत भरपुर पारीजाताची फुलं ठेवली होती. केव्हढी खुश झाली होतीस तु? खांदे उडवुन चार-चारदा मला Thanx म्हणत होतीस. त्यानंतर बराचवेळ आपण कट्ट्यावर बसुन होतो, तेव्हाही फुले ओंजळीत घेऊन बसली होतीस. म्हंटल "अगं टाक पिशवीत!" तर म्हणलीस "नको! कोमेजुन जातील!"

किती मजा केली ना आपण कॉलेज मध्ये? कॉलेजची शेवटची २ वर्षे तर आपल्या ग्रुपने मनापासुन एन्जॉय केली. कॉलेज इव्हेंटमध्ये आपल्या ग्रुपनेच खरी 'जान' आणली होती. कॉलेजमध्ये मी सगळे उद्योग केले फक्त आपल्याला Dance काहि जमला नाहि. कॉलेज इव्हेंटच्या शेवटच्या दिवशी सगळं कॉलेज नाचत होतं. आपला ग्रुप अर्थात स्टेज वर जाउन धमाल करत होता. तु सुध्दा तीन-तीनदा मला 'अरे ये!' म्हणुन बोलावलसही, पण साले आपले पायच उचलत नाहित ना. गणपती विसर्जनाच्या दिवशी चौपाटीकडच्या रस्त्यावर आम्ही 'जे काहि' करतो त्यालाच आम्ही नाच म्हणतो. आता तसा नाच इथे कसा करणार?

आणि हो! कॉलेज मध्ये मारामारी सुध्दा केली. त्या माकडाने तुला मुद्दामहुन धक्का मारला होता म्हणुन कसा वाजवला होता त्याला त्यावेळी? पण तू उगाच मधे पडलीस, नाहितर त्याच्या गुढघ्याच्या वाट्या त्याला भीक मागण्यासाठी काढुन देणार होतो.
मात्र त्या नंतर अर्ध्या तासात सगळं कॉलेज आपलं "काहितरी" आहे असं कुजबुजत होतं. सगळ्यांना तेव्हा सांगुन थकलो कि बाबांनो खरंच तसं काहि नाहिये! काय लोकं असतात? मैत्रीचं नात त्यांना पटतच नाहि.

अरे हो! आता मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठा किस्सा! खंरतर पत्र लिहायचं दुसरं कारण. - कालच दुपारी चहा पिण्यासाठी आईने हाक मारली. मला चहा देऊन शेजारच्या खुर्चीवर भाजी निवडत होती. मधेच आईने तुझ्या बद्दल विचारलं -

आई:काय करते रे ती सध्या?
मी:M.B.A.
आई:आहे कुठे मग सध्या ती?
मी:पुण्याला सिंबॉयसिस मध्ये.
आई:अच्छा तरीच म्हंटलं बरेच दिवस आली नाहि!(मला चहाचा चटका लागला यावेळी) उंची किती आहे रे तीची? काहि अंदाज?(मला हसु फुटलं)
मी:आई! अगं असं पुस्तकाचं मधलं पान सुटल्या सारखे का प्रश्न विचारते आहेस? तिच्या घरी न येण्याचा आणि तिच्या उंचीचा काय संबध?
आई:वेड पांघरुन पेड गावला जाऊ नकोस! तुला चांगलच कळतय मी का विचारते आहे ते!(मला उगीच 'अपघाती वळण' अशी पाटी दिसली, आणि मी परत मान हलवुन हसलो! तर आई उखडलीच!). दात काढायला काय झालं? काहि चुकलं का माझं ते सांग!
मी:अगं आई! मी अजुन २५चाच आहे, काय घाई आहे? बघु २-३ वर्षांनी. आणि तिच्याबाबत म्हणशील तर आमचं तस काहि नाहिये!
(पण त्या भाजीच्या देठा बरोबरच, तीने माझे मुद्दे सुध्दा खुडुन काढले)
आई:अरे मग काय म्हातारा झालास कि मग लग्न करणार आहेस का? अश्शी निघुन जातील २ वर्षं. तुला चांगली ३०-३५ हजाराची नोकरी आहे. सगळं व्यवस्थित आहे. आणि हो! ती सुद्धा तुझ्याच वयाची ना? फार-फार तर चार-सहा महिने इकडे तिकडे. तिचे आई-वडिल तिच्यासाठी मुलगा बघायला देखिल लागले असतील! अरे २५ म्हंटजे मुलीसाठी खुपच झालं!
(मी विषय बदलायचा म्हणुन घड्याळाकडे बघुन म्हणालो -)
मी:अगं ती सिरीयल नाहि बघायची का तुला?
आई:विषय बदलु नकोस! मला उत्तर दे!
(मला कळ्लं, आई दुपारची सिरीअल चुकवतेय म्हणजे ती जरा जास्तच सिरीअस आहे!)
मी: आ‍ऽऽऽऽऽई! अगं का माझ्या आणि तिच्या मागे लागली आहेस?
आई: आई काय आई? मुलगी चांगली आहे! सुंदर आहे! चांगले संस्कार आहेत, शिवाय म्हणशील तर आपल्याच जातीतील आहे. सांग ना काय वाईट आहे?(तीने तुला इव्हेंटमध्ये नाचताना बघितलं नव्हतं म्हणुन हे सगळं म्हणत होती!! ही!ही!just kidding!)
मी:मातामाय(आई अशी चिवित्र वागायला लागली की कि मी "मातामाय! ल्येकराचं काय बी चुकलं-माकलं असेल तर पोटात घे! येत्या आवसेला गावच्या वेशीवर कोंबड उतरविन!!!!" या चालित सुरवात करतो)अगं खरच आमचं तस काहि नाहिये! काहितरी डोक्यात घेऊ नकोस!
आई:हं! मला नको सांगुस! आई आहे मी तुझी! अरे मांजराने डोळे मिटुन दुध प्यायलं तरी बाकीचे बघत असतात(मी त्या चहात बुडवलेल्या बिस्कीटा सारखा मऊ झालो होतो!)
मी:तुला कशा वरुन वाटंल असं? तु कितीवेळा भेटली आहेस तिला? ८वेऽऽळा १० वेळा? आणि माझ्या वाढदिवसानंतर कुठे आलिये ती? त्यालाहि ६-७ महिने झाले!तेव्हा सुट्टित आली होती ती!)
(पण ऐकेल ती आई कसली?)
आई:हांऽऽऽ!!! तेव्हांचच म्हणतेय मी! ती स्वत:हुन आत येउन मला मदत करत होती. आज काय मेनु? कसा करायचा? तुला अजुन काय काय आवडंत? सगळं विचारत होती!! बाकीच्या तिघी, बाहेर बसल्या होत्या नुसत्या खिदळत नी दात काढत!
(तिला सांगुन काहिच फायदा नव्हता, चटकन चहा संपवला आणि उठलो, तर म्हणाली - )
आई:अरे, तुमचं लग्न झालं, तुम्हाला मुलं-बाळं झाली की आम्ही सुटलो!!!(आईने आता "Body-line" बॉलिंग करायला सुरुवात केली होती!) नाहितरी आम्हा म्हातारा-म्हातारीला दुसरा काय उद्योग आहे?
मी:म्हंटजे?? तुम्हाला काहितरी काम मिळावं म्हणुन आम्ही लग्न करायचं?? या हिशोबाने तर भारतातील बेकारी केव्हाच संपायला हवी होती!!(आणि परत मोठ्ठ्ठ्याने हसलो)
आई:हं! कराऽऽ!थट्टा करा! पण सांगुन ठेवत्येय, पुढल्या वर्षभरात तुझं लग्न झालचं पाहिजे! तिच्याशी झालं तर आनंदच आहे! नहितर दुसरी बघु!!(मी चटकन t-Shirt बदलुन घरा बाहेर निघालो.

तसा रात्री जेवायलाच उगवलो. आत पाणी पिण्यासाठी गेलो, तर मला बघुन आईने जोरात भांडे आपटले. त्या दिवशी अनेक भांड्यांवर बरेच 'कोचे' आले होते. हॉल मध्ये आलो तर बाबांनी विचारलं - "काय रे? काय झालयं? दुपारपासुन असेच आवाज येत आहेत, आणि आज T.V. चक्क बंद आहे!" मी म्हणलो "माहित नाहि बुआ! भाजीवाल्याशी हुज्जत घालुन आली असेल!!" बाबांनाहि ते खरं वाटलं असावं त्यांनी परत पेपर मध्य तोंड खुपसलं.
रात्री जेवताना सुद्धा पोळी, भाजी, भात, आमटी, लोणचं या शब्दांमागचे प्रश्नचिन्ह कोणते आणि उद्गारचिन्ह कोणते हे ओळखुन हो-नाहि म्हणावे लागत होते. शक्यतो नाहिच म्हणत होतो, नाहितर म्हणायची - "तू जेवताना लग्नाला हो म्हणलास!" म्हणुन.

कश्श्या असतात ना या "आया". मुला-मुलीत फक्त मैत्री होऊ शकते यावर विश्वासच नसतो यांचा. असो, पुढले ७-८ दिवस तरी जेवताना 'नाहि' म्हणणेच योग्य राहिल असं दिसतय. या आयांचं काहि खरं नाहि.
हे सगळं मी तुला मोकळेपणाने सांगु शकतो कारण तु हे समजुन घेऊ शकतेस. आणि तसं तुलाहि हे नविन नाहि.

बर, तर हे सोडुन बाकी सगळं उत्तम. सध्या 'गधा-मझदुरी' करतोय. ऑफिसमध्येच रात्री ११:०० वाजतात. गेल्या २ आठवड्यात आज पहिल्यांदा ९-९:१५ ला घरी आलोय(आणि तेहि चक्क सोमवारी). म्हंटलं झोपण्या आधी पत्र लिहुया - फोन पेक्षा जास्त चांगलं!

असो, तु इथे कधी येते आहेस? पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे तुझा, तेव्हा जमणार आहे का? आणि हो तब्येतीची काळजी घे. उगीच अबर-चबर खाउ नकोस, आणि आपल्याला जागरणं झेपत नाहित हे जग जाहिर आहे, so please जागरण करुन अभ्यास करु नका.


तुझा,
बुद्धुराम उर्फ जोकर.


ता.क. - आईचं बोलणं मनावर घेऊ नकोस. वागते ती अशी कधी कधी!


------------ --------- --------- --------- --------- --------- ----
------------ --------- --------- --------- --------- --------- ----



Hiiiiiiii!!! !!!

खुप बरं वाटलं तुझ पत्र बघुन. बरं झालं पत्र लिहिलस ते. इथे सगळंच इंग्लिशमध्ये वाचांव लागतं-बोलावं लागतं. जाम कंटाळा आलाय! खुप दिवसांनी असं मराठी वाचतेय, त्यातहि तुझं पत्र मिळालं म्हणुन बरं वाटलं.

माझा अभ्यास चालु आहे. सध्या प्रोजेक्ट चालु आहे. त्या गडबडितुन वेळ काढुन तुला उत्तर पाठवते आहे.
खरचं कित्ती धमाल केली आपण कॉलेज मध्ये? ग्रॅजुएट होऊन बाहेर पडलो तर कोणालाच माहित नव्हतं कोण कुठे जाणार? काय करणार? आता प्रत्येक जण कुठेतरी जॉब करतोय किंवा शिकतोय. तुला चांगली नोकरी लागली, मी M.B.A. करतेय. सगळे कसे पांगलो ना आठहि दिशांना? तरी एकमेकांच्या contact मध्ये असतो आपण.

कित्ती आठवणी आहेत कॉलेजच्या. बरं झालं तुच आठवण करुन दिलीस. तु दिलेली ती ओंजळभर पारीजाताची फुलं आजही आठवतात मला. खरच खुप आनंद झाला होता मला तेव्हा. आपण कट्ट्यावर जाऊन बसलो होतो. आपण खुप tension मध्ये किंवा खुप आनंदात असलो कि तिथे न बोलतच बसुन रहायचो तसे! बराच वेळ बसलो होतो. मी खुष झाले म्हणुन तू आनंदात होतास आणि मी माझ्या सर्वात आवडत्या गोष्टी माझ्याजवळ होत्या म्हणुन खुष होते, ती पारीजाताची नाजुक फुल आणि...........'तू'. होय, तु मला आवडतोस. त्या दिवशी सुद्धा त्या फुलांना हुंगत असताना अनावधानानं तुझ्या खांद्यावर डोकं टेकवलं, तुला वाटलं मी नेहमीप्रमाणे अल्लड्पणा करतेय. मग मी स्वत:ला आवरलं तुझ्यापासुन थोडी दुर सरकुन बसले. त्यावेळी ३-४ फुल खाली पडली, अजुन पडु नयेत म्हणुन मी अलगद ओंजळ मिटली. तु म्हणालास "अगं टाक पिशवीत!" मी म्हणाले "नको! कोमेजतील!" पण मी परत ओंजळ उघडली, खरचं ती फुलं कोमेजली होती. पण ते तुला समजलचं नाहि.

त्या दिवशी कॉलेज इव्हेंटमध्ये मी तुला नाचायला बोलावलं वाटलं तु येशील, जमेल तसा नाचशील, किमान..२ स्टेप नाचशील माझ्या बरोबर. पण तु तिथेच उभा राहिलास, तुझा एक बुट मात्र ठेका धरुन हलत होता हे मी पाहिलं. पण त्या गर्दित "दोघांनीच" नाचण्याची मजा आणी कारण तुला समजलचं नाहि.

आणि हो! माझी छेड काढणार्‍याला तु मारत होतास, मारत कसला 'तुडवत' होतास. तेव्हा मी मध्ये पडले, मुद्दामच. कारण तु त्याचे हात-पाय तोडणार हे समजत होतंच पण मला तुझी काळजी वाटत होती. तुला काहि झालं असतं तर? म्हणुन मी तुला सोडवुन दुर घेउन गेले. त्या गडबडित मलाहि तुझे २-४ फटके लागले, पण तुला ते कळलच नाहि. आणि खरंच अर्ध्या तासात सगळ्या कॉलेजमध्ये पसरलं की आपलं 'काहितरी' आहे. तू सगळ्यांना रागाने-लोभाने तसं काहिहि नाहि हे समजावत होतास, मी मात्र गप्पच होते. पण माझ्या गप्प बसण्याचे कारण तुला समजलेच नाहि.

अरे हो, कॉलेज इव्हेंटमध्ये नाचताना माझा पाय मुरगळला होता, आठवतयं तुला? तुच घरी सोडायला आला होतास. वाटलं कॉलेज तसं जवळच आहे माझा हात धरुन चालत नेशील पण तु टॅक्सी बोलावलीस. एरवी हे टॅक्सीवाले दुरचं भाडं सांगितलं तरी येत नाहित आणी तो मेला 'एका चाकावर' तयार झाला. आत बसवुन तु मला क्रिकेट खेळताना पाय मुरगळला की काय करतोस ते सांगत होतास! माझी अश्श्शी चिड-चिड झाली होती. शेवटी मला रडु फुटलं, तुला वाटलं माझा पाय दुखतोय म्हणुन मी रडतेय. मला म्हणालास "खुप दुखतयं का? पाय टेकवत नाहिये का? चल नाहितर घरी जाण्या आधी डॉक्टरकडे जाउन x-ray काढायचा का?" या - या तुझ्या या अश्या प्रश्नांनी माझं रडणं वाढलं. वाटलं की तुझेच ८-१० x-ray काढावेत आणि तुला हृदय नावाची गोष्ट आहे की नाहि ते बघावं. पण माझ्या रडण्याचं कारण तुला समजलच नाहि.

एके दिवशी बाबांना हॉस्पिटलमध्ये Admit केलं. त्यांच्या छातीत दुखतं होतं म्हणुन. तुला कॉल केल्यावर धावत आलास. डॉक्टरनी ज्या गोळ्या-औषधे सांगितली होती ती लगेच आणुन दिलीस. दादासुध्दा २ तासांनी आला त्यानंतर. तु आलास तसा खुप धीर वाटला. तु आलास म्हणुन किमान मी माझं रडु दाबुन ठेवु शकले. दुसर्‍या बाजुला आईला धीर देत होते. दोन दिवसातच बाबांना डिस्चार्ज मिळाला. त्याच संध्याकाळी आपण भेटलो. तु विचारलस - "बाबांना बरं वाटतय ना आता?" यावर मी तुला मीठी मारुन रडले होते, कारण बाबांना बरं वाट्लं या बरोबर 'तू' त्यावेळी 'माझ्यासाठी' तिथे होतास या कारणामुळे. ते आनंदाश्रु होतेच, पण तुझ्यावरचा विश्वास आणि प्रेम देखिल होते. तुला वाटलं मी 'बाबांना काहि झालं असतं तर?' या कारणासाठी रडतेय. तु नंतर उगीच मला समजवत राहिलास, कारण माझ्या रडण्याचं कारण तुला समजलच नाहि.

असेच एकदा आपण रस्त्याने जात होतो. पावसाळा होता, दोघेही छत्री विसरलो होतो. आणि आलाच...पाऊस आलाच. तू चटकन समोरच्या झाडाच्या आडोश्याला गेलास. मी मात्र भिजत राहिले. मला तु म्हणालास "इथे ये!" पण मीच तुला पावसात भिजायला बोलवत होते. मला वाट्त होतं कि तु असचं पुढे यावस, आणि त्या कोसळणार्‍या पावसात मला अलगद मीठित घ्यावस. आणि..... तु जवळ आलासहि, माझा हात घट्ट्ट्ट पकडलास. उगीच माझे श्वास दुणावले. पण तु मला जवळपास फरपटत त्या झाडाखाली नेलं आणि वर वस्सकन माझ्यावर ओरडलास - "ताप येऊन आडवी होशील ना!". पाऊसहि पुढल्या क्षणी थांबला. कदाचित तोही हिरमुसला असावा. मला तुझा इतका राग आला होता कि नकळत डोळ्यातुन २ थेंब गालांवर ओघळले. तुला वाटलं ते पावसाचं पाणी असावं. आपण परत चालायला सुरुवात केली. माझं घर येई पर्यंत तू मला अगम्य भाषेत काहितरी सांगत होतास. कदाचित कुठल्यातरी देशाचा इतिहास किंवा तसचं काहितरी. माझं लक्षच नव्हतं तिथे. उभ्या आयुष्यात तो एकच प्रसंग असावा जेव्हा तु अखंड बोलत होतास आणि मी मात्र पूर्णवेळ गप्प होते. पण तुला ते का? हे समजलच नाहि.

तुला आवडतात म्हणुन मी स्वत: घाट घालुन मागे एकदा 'तळणीचे मोदक' करुन आणले होते. डबा उघडल्यावर तु आनंदाने ओरडलास "आयला!!!पॅटिस?" माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण तुझी आयुष्य रेषा मोठी होती म्हणुन चव घेउन म्हणालास "ओह! सॉरी! मोदक आहेत!! अरे वा!! छान झालेत!" दुसराहि मोदक उचलुन म्हणालस - "तुझ्या आईने केले वाटतं! काकुंच्या हाताला चवच छान आहे!!" त्यावर मी फक्त हसले. पण माझ्या हसण्याचे कारणच तुला समजले नाहि.

तु एकदा क्रिकेट खेळत होतास. मी पण ग्राउंड बाहेर उभे होते 'तुला' बघत. अचानक catch पकडायला धावलास आणि अडखळुन पडलास. दोन्ही कोपरं आणि गुढघे सोलवटुन निघाले होते. उजव्या कोपराचं तर भजच झालं होतं. मी धावत येउन माझा रुमाल त्या जखमेवर दाबुन धरला. रक्त थांबल्यावर म्हणालास "अरे-अरे! तुझा रुमाल उगीच खराब झाला.!" पण तो रुमाल आजहि आहे माझ्याकडे. का? ते तुला कदाचित समजणार नाहि.

६ महिन्यांपूर्वी तुझ्या वाढदिवसाला घरी आले होते. तुला gift म्हणुन मी छोटासा ताजमहाल दिला. म्हणालास "छान आहे! पण इतका खर्च कशाला केलास?" मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. मी तशीच स्वयंपाकघरात गेले आणि तुझ्या आईला मदत करायला लागले. तुला काय आवडतं, काय आवडत नाहि हे वळसे घालुन घालुन विचारत होते. पण हो!!! तुझ्या आईला मात्र ते लगेच समजलं.

आता please इतके वाचुन "म्हणजे काय?" असे विचारु नकोस. मला तु आवडतोस. त्या घरात सुन म्हणुन यायला मला आवडेल. तुझा निर्णय काय ते सांग. आणि हो! घाई करु नकोस. पुढच्या महिन्यात माझ्या वाढदिवसाला मी तिथे येते आहे २ दिवस. तेव्हा सांग. अजुन १५-२० दिवस आहेत.

हे पत्र मुद्दाम तुझ्या ऑफिसच्या पत्त्यावर पाठवते आहे. म्हणजे थेट तुझ्याकडे येईल. घरी कोणाच्या हातात पडावं हे मला नकोय. का ते तरी समज!


'फक्त तुझीच'
रडुबाई.

किती पगार म्हणजे पुरेसा पगार........??

किती पगार म्हणजे पुरेसा पगार........??

समजा मन्थली ग्रॉस सॅलरी १ लाख रुपये आहे
आता आपण खर्च बघू…
इन्कम टॅक्स ३३०००/- रु.
घराचा हप्ता.. ४००००/- रु. (खर्च टोट्ल.. ७३०००/- रु.)
पेट्रोल खर्च,, ७०००/रु. ( खर्च टोटल ८००००/-रु)
खाणे पिणे रशन वगैरे फळं, भाज्या, दुध, शाळेची फिस, स्कुल बस चा खर्च .. २००००/- रू.( खर्च टोट्ल. १०००००/- रु)
या व्यतिरिक्त खालिल खर्च आहेतच!
+दुचाकी बायकोची आणि मुलांची
+ पॆ्ट्रोल दुचाकीचे
+सोसायटि चार्जेस
+ ईले्क्ट्रिक बिल
+मोबाईल बिल
+बाहेर खाणं
+करमणुक
+कपड शुज, सिडी,वगैरे…
+मेडिकल एक्स्पेन्सेस
+सुटी मधे फिरायला जाणे.
इत्यादी इत्यादी……
थोडक्यात जसे इन्कम वाढते तसे खर्च वाढतात..
समजा  या परिस्थितित सुध्दा  एखादा माणुस जर दर महिन्याला
५-६ हजार सेव्ह करत असेल तर , म्हणजे दिवसाला १००- २०० रुपय
मित्रानो.. इतके पैसे तर कुली, भिकारी आणि मोची पण वाचवतात. आणि त्यांना इतर खर्च पण नाहीत, जसे इएमाय  घराचा,कारचा, खर्चिक शि्क्षण ,इत्यादी इत्यादि….
ह्याचा अर्थ असा नि्घतो की जर एखादा माणुस जरी महिन्याला एक लाखा्पर्यंत कमावत असेल तरिही त्याच्या मधे आणि भिकाऱ्याच्या स्टेटस मधे  फायनानशिअली काही फरक नाही..

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असते........

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असते...............

कधी मंद दिव्याची वात, तर कधी पेटलेली मशाल असते ||

ती जेंव्हा घरात असते, माझं तिच्याशी अजिबात पटत नाही,
ती जेंव्हा घरात नसते, मला जरासुद्धा करमत नाही ||
पाणी, धोबी, दुधवाला, पेपरवाला, नाठाळ शेजा-याला
तीच व्यवस्थित हाताळू शकते. ||

घरात कुणाची, कुठली वस्तू कुठे आहे?
बँकबुक, लौकरच्या चाव्या, हातरुमाल कुठे आहे?
कुणाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस कधी आहे?
सारी नोंद तिच्या मेंदुत पक्की असते ||

आला गेला पै पाहुणा, सर्वांचच ती मनापासुन स्वागत करीत असते
कोण आचरट, कोण हावरट, कोण बावळट, कोण भला
प्रत्येकाची नवी ओळख तीच करुन देत असते ||

मुलाचा अभ्यास, ग्रुहपाठ, पालकसभा, तीच अटेंड करत असते
विविध कर्जे, कशा कशाचे हप्ते, सणवार, लग्नकार्य, देणी-घेणी
अनेक आघाड्यांवर एकाचेवेळी तीच लढत असते ||
सासु-सासरे, आई-वडील, दीर, जाऊ, नणंदा आणि वहिनी
सर्वांबरोबर समभावाने ती वागत असते ||

सर्वांशी गोड बोलुन चांगुलपणा मी घेतो,
नको तिथे, नको तेवढं खरं बोलुन वाईटपणा ती घेत असते ||
वाहन मी चालवत असतो, शेजारी ती बसलेली असते,
घ्या डावीकडे, ग्या उजवीकडे, सतत मला ती सांगत असते ||
म्हैस आली संभाळा, त्या बाईकडे काय बघत बसलात,
टाका गिअर, व्हा पुढे, सतत सुचना देत असते ||

घराच्या दारावर नेम्प्लेट माझी असते,
पण घराच्या आत तिचीच अनिर्बंध सत्ता असते ||
तिच्याच इशा-यावर अवघे घरदार नाच असते,
फुटकं माझं नशिब, चांगली स्थळे सोडुन तुमच्या घरी आले,
केवळ मी म्हणुन सोसलं सारं, आजवर इथं टिकुन राहिले,
तुमची काय, माझी काय, प्रत्येकाची बायको हेच म्हणत असते ..!!!

खरं सांगतो मित्रा, बायको म्हणजे , वळलं तर सुत
नाहीतर मानगुटीवर बसलेलं भुत असते..
साहेब काय, कारकुन काय, सगळ्यांची गत तीच असते ||
कुठल्याशा औफिसातल्या कुठल्याशा कोप-यात खर्डेघाशी मी करत असतो
पण आपला नवरा मोठा साहेब आहे असं जगाला सांगुन
ती माझी अब्रू झाकीत असते..||

दोन्ही हातांनी मी माझेच पैसे उधळत असतो
ती मात्र काटेकोरपणे हिशेब सगळा ठेवीत असते ||
महिना अखेरी पेट्रोलसाठी मी जेंव्हा रददी विकायला काढतो,
तेंव्हा शंभराची नोट हळुच ती माझ्या हातावर ठेवीत असते..||

वरवर राग असला तरी मनात तिच्या
रातराणीसारखी दडलेली एक प्रित असते
मी जेंव्हा कविता रचत असतो, तेंव्हा ती कविता जगत असते..||
कधी श्रावणसरींसारखी ती प्रसन्नपणे बरसत असते
तर कधी ग्रीष्मातल्या उन्हासारखी प्रछन्नपणे तळपत असते ||

तिचं बरसणं काय, तिचं तळपणं काय..
सर्वांच्या सुखासाठी ती हे सारं करीत असते ||
घरातील प्रत्यक व्यक्ती मजेत आणि आनंदात जगत असते
कारण अवघ्या घरादारासाठी ती कणाकणाने झिजत असते ||

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असते
कधी समईत तेवणारी मंद दिव्याची वात, तर कधी पेटलेली मशाल असते ||

जस्ट फ्रेण्ड बेस्ट फ्रेण्ड...........

जस्ट फ्रेण्ड बेस्ट फ्रेण्ड...........

हल्ली फ्रेण्ड/मित्र ही कॉन्सेप्ट जरा बदलली आहे. तुम्हाला नाही असं वाटत? अहो, त्याचं कसं आहे बघा... पूर्वी आपण मित्र कोणाला म्हणायचो?... तर सुखदु:खात

आपल्याला साथ देणारी, आपल्याला त्याच्याबद्दल आणि त्याला आपली सगळी माहिती असायची अशा व्यक्तीला आपण मित्र म्हणायचो. हळूहळू काळ बदलू लागला, तशा मैत्रीच्या संकल्पनाही बदलू लागल्या. फ्रेण्ड, बेस्ट फ्रेण्ड, कॉलेज फ्रेण्ड, नेट फ्रेण्ड, चॅट फ्रेण्ड अशा अनेक कॅटेगरीज निर्माण होऊ लागल्या. अमूकतमूक माझा बेस्ट फ्रेण्ड आहे, तर तमूकधमूक जस्ट फ्रेण्ड आहे. अमका कॉलेज फ्रेण्ड, तर तमका नेट फ्रेण्ड असल्याचं सांगत प्रत्येकाला एखादं बिरुद चिकटू लागलं. पण, खरंच मित्रांच्या अशा कॅटेगरीज असतात? एकमेकांचे मित्र म्हणवताना एकमेकांबद्दल, त्याच्या घरच्यांबद्दल फारशी माहितीही एकमेकांना नसते. मग, तरीही अशा व्यक्तींना मित्र म्हणायचं की सहकारी?...

तुम्ही दिसल्यावरच हायहॅल्लो करणारे... जस्ट फ्रेण्ड्

तुम्ही दिसताच हाय हॅलो करणार पण, नाही दिसलात तर काळजीने तुम्ही कुठे आहात याची चौकशी करणारा... बेस्ट फेण्ड्स

जस्ट फ्रेण्डसमोर तुम्ही कधी मनमोकळेपणाने रडला आहात?

मन मोकळं करून रडण्यासाठी बेस्ट फ्रेण्डचाच खांदा असतो.

वादविवाद झाले, की जस्ट फ्रेण्ड्ससाठी मैत्री संपते.

मैत्रीत वादविवाद, भांडणं होतातच!

रात्री उशीरा फोन केला, तर जस्ट फ्रेण्ड्स

डिस्टर्ब होतात.

रात्री उशीरा फोन केला, तर बेस्ट फ्रेण्डला आपली काळजी वाटते.

घरी आल्यावर जस्ट फ्रेण्ड्स फॉर्मली (औपचारिकरीत्या) वागतात.

तर बेस्ट फ्रेण्ड स्वत:ला काय हवं ते हक्काने मागून घेतात/ स्वत:च शोधून घेतात.

तुमच्या प्रेमकहाण्या जस्ट फ्रेण्ड्सना जळवतात, उबग आणतात.

बेस्ट फ्रेण्ड्स तुम्हाला खऱ्या प्रेमाची जाणीव करून देतात.

गरज असते, तेव्हा जस्ट फ्रेण्ड्सना तुमची मदत हवीच असते.

तुम्हाला केव्हाही मदत करण्यासाठी बेस्ट फ्रेण्ड तयार असतात.

एकमेकांना भेटण्यासाठी बिझी शेड्युलमधून जस्ट फ्रेण्ड्सना वेळ काढावा लागतो.

बेस्ट फ्रेण्ड्सच्या बिझी शेड्युलमध्ये मित्रांसाठीही वेळ असतो.

काम असतं, तेव्हाच जस्ट फ्रेण्डस फोन करतात.

केवळ तुमचा आवाज ऐकण्यासाठी बेस्ट फ्रेण्ड्स फोन करतात.

फोनवर बोलण्यासाठी जस्ट फ्रेण्ड्सकडे विषयांची मर्यादा असते.

फोनचं बिल वाढलं, तरी बेस्ट फ्रेण्ड्सचं बोलणं संपत नसतं.

Friday, October 29, 2010

अहो.. कुठे चालले ?

अहो.. कुठे चालले ?

आपल्याला माहिती आहे कि कोलंबस ने अमेरिकेचा शोध लावला .
जेव्हा त्याने हा शोध लावला तेव्हा तो अविवाहित होता.
अमेरिका शोधायच्या आधीच जर त्याचे लग्न झाले असते तर त्याला घरून कितीतरी
प्रश्नांचा सामना करावा लागला असता .

अहो.. कुठे चालले ?
कोणासोबत ?
का ?
कसे जाणार आहात ?
काय शोधायला चालले ?
तुम्हीच का ?
तुम्ही गेले तर मी इथे काय करू ?
मी तुमच्यासोबत येऊ ?
परत कधी येणार आहात ?
रात्री चे जेवण घरीच करणार आहात का ?
माझ्या साठी काय आणणार आहात ?
तुम्ही मुद्दामच चालले आहात
बरोबर आहे ना ?
खोटं नका बोलू आता ..
असले कार्यक्रम कशाला बनवता ?
आजकाल तुमचं हे असं खूप चाललाय
का ?
मी माहेरी जाते ..
चला आणि मला माहेरी सोडून द्या
मला वापस नाही यायचं आता
तुम्ही मला थांबवतहि नाही आहात
मला कळत नाही कि हा शोध लावणे म्हणजे काय करतात
अहो ... मी काय म्हणतेय ...
तुम्ही नेहमीच असे करता ...
अजून काय शोध लावायचा राहिलाय ?

लग्न नाही केलं त्यांनी ... वाचला बिचारा ... :)

… अशीही उत्तरे

…. थोडक्यात उत्तरे लिहा ….

प्रश्न – भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहे ?
उत्तर – लोकसंख्या वाढविण्यात.
प्रश्न – पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य ?
उत्तर – हप्तावसूली.
प्रश्न – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
उत्तर – ओला होईल.
प्रश्न – अमिताभ आणि जया मंदिरात काय करतात ?
उत्तर – अभिषेक.
प्रश्न – एका डोळ्याने दोन पक्षी दिसत असेल तर दोन डोळ्याने ?
उत्तर – चार.
………………………………………………….
प्रश्न – अनुप्रास अलंकाराचे उदाहरण सांगा ?
उत्तर – जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख, मूर्ख नसेल तर,
एका मूर्ख असलेल्या मुर्खाने, दुसऱ्या मूर्ख नसलेल्या
मुर्खाला, जर मूर्ख म्हटले ; तर त्या दोघाही मूर्खांना
मूर्ख ठरवणे, मूर्खपणाचे ठरते.

. …. अपूर्ण वाक्ये पूर्ण करा. ….

प्रश्न – पुरुष मोर्च्याचा नारा – हम सब ……………
उत्तर – नालायक है.
प्रश्न – महिला मोर्च्याचा नारा – हमारी मांगे …………
उत्तर – भरा करो.

१) महागाईची व्याख्या करा ….
उत्तर – ज्या गायी शरीराने महाकाय असून जास्त
चारा खावून कमी दुध देतात त्यांना
महागाई म्हणतात.
२) इंग्रजी अनुवाद करा.. वीज गेली तर गेलीच गेली.
उत्तर – इलेक्ट्रिक वेंट तर वेंटच वेंट.

पुरुषाचा जन्म किती सुखाचा........!!!! !!!

पुरुषाचा जन्म किती सुखाचा........!!!! !!!

तुम्ही पुरुष असलात तर...

तुमचं आडनाव बदलत नाही.

तुम्हाला गरोदर राहायची भीती नाही.

वॉटर पार्कमध्ये व्हाइट टी शर्ट घालून बागडू शकता.

वॉटर पार्कमध्ये टी शर्ट न घालताही बागडू शकता.

बाइक/कारचे मेकॅनिक तुमच्याशी खरं बोलतात.

स्क्रू कोणत्या बाजूला पिळायचा, असा प्रश्न तुम्हाला पडत नाही.

बाईएवढेच काम करून तुम्हाला जास्त पगार मिळतो.

गालावरच्या सुरकुत्या तुम्हाला आदर मिळवून देतात.

लोक तुमच्याशी बोलताना तुमच्या चेह-याकडेच पाहतात.

तुमचा एक मूड बराच काळ टिकतो.

तुमचा एक फोन अर्ध्या मिनिटाच्या वर चालत नाही.

पाच दिवसांच्या सुटीसाठी बाहेर जाताना फक्त एका सुटकेसमध्ये सामान मावतं.

तुम्ही फडताळातून डबे स्वत:चे स्वत: काढू शकता.

कोणत्याही डब्याचं झाकण स्वत: उघडू शकता.

पादत्राणांचे तीन जोड पुरतात.

बिनधास्त शॉर्ट वापरू शकता.

तुम्ही पाच जणांच्या कुटुंबासाठीची संपूर्ण कपडेखरेदी केवळ पाच मिनिटांत उरकू शकता.

तुमचं पोट सुटलं तर कोणी काही बोलत नाही.

काही सायबर म्हणी.......

काही सायबर म्हणी...............
१) व्हायरसच्या मनात एंटीव्हायरस !!!!!
२) स्त्रीचं वय,पुरुषाचा पगार अन् कॉम्प्युटरचा स्पीड विचारू नयेत !!!!!
३) बडा सी.पी.यू. पोकळ डेटा !!!!!
...
४) अडला कॉम्प्युटर यु.पी.एस चे पाय धरी !!!!!
५) मनी वसे ते मॉनिटरवर दिसे !!!!!

खंडू जगदाल्यांच ऑरकुट प्रोफाइल

खंडू जगदाल्यांच ऑरकुट प्रोफाइल ...................

मुलाला हवी पूर्णवेळ आई.......!!!!

मुलाला हवी पूर्णवेळ आई.......!!!!

साधारणत: पाच वर्षांपर्यंतच्या मुलाला नवीन जगाशी जुळवून घेताना आईची
सोबत असेल तर ताण येत नाही. मात्र, अचानक आईचा सहवास खूप कमी झाला तर
त्याला ताण येऊ शकतो. याचा दुष्परिणाम त्याच्या शारीरिक आणि भावनिक
वाढीवरही होऊ शकतो. आई होणं ही जर स्वतःहून स्वीकारलेली जबाबदारी आहे तर
मग पूर्ण वेळ देऊन जबाबदारी पार पाडणं हे आईचं कर्तव्यच नाही का?

मॅडम, पुढच्या महिन्यापासून मला ऑफिसला येता येणार नाही...''
'"काय?'' पल्लवीचा राजीनामा पाहून गौरी मॅडमना चांगलाच धक्का बसला. अतिशय
हुशार आणि मेहनती पल्लवी लवकरच आई होणार होती. आईपणाचा आनंद पुरेपूर
अनुभवता यावा म्हणून तिने एवढी उत्तम नोकरी हसत हसत सोडली होती. तिचा
आताचा पगार, पोस्ट पाहता एखाद्याचा यावर सहजासहजी विश्‍वास बसणं तसं
अवघडच होतं. पण पल्लवी तिच्या निर्णयावर ठाम होती. आईपण संपूर्णरीत्या
अनुभवणं हे पगार आणि पोस्टपेक्षा तिला लाखपटीनं मोलाचं वाटत होतं.
आणि यात चुकीचं तरी काय होतं? आईपण एन्जॉय करता आलं तर ते चांगलंच आहे
की! माझ्या मते आईपण आणि नोकरी या एका म्यान्यातल्या दोन तलवारीच आहेत,
ज्या एकमेकींना टोचल्याशिवाय एका म्यानात राहूच शकत नाहीत, आणि आईपणाचा
आनंद लुटताना तर नोकरी हा अडसर ठरतो, यात काहीच शंका नाही.

नैसर्गिक जबाबदारीचं भान
आई आणि मुलाचं गर्भावस्थेपासूनच एक जवळचं नातं असतं. कारण तिच्या हृदयाचे
ठोके, तिचा आवाज, तिच्या हालचाली ऐकतच त्याची वाढ झालेली असते.
जन्मानंतरच्या सहवासामुळे त्याचे बंध अधिकच घट्ट होतात. या ओळखीमुळेच
आईच्या सहवासात मुलाला जास्त सुरक्षित वाटतं, त्याची निकोप वाढ होते.
जीवशास्त्रीयदृष्ट्या आई आणि वडिलांचं मुलाशी समान नातं असलं, तरी आईच्या
पोटात मूल वाढत असल्याने नैसर्गिकरीत्याच आईला मूल आणि मुलाला आई जास्त
जवळची वाटते. काही कारणाने आईचा सहवास कमी झाला तर मुलाला असुरक्षित वाटू
लागतं. याबाबत बोलताना मानसोपचारतज्ज्ञ सांगतात, ""आईच्या आधारानेच मूल
इतर जगाशी जुळवून घ्यायला शिकतं. साधारणत: पाच वर्षांपर्यंतच्या मुलाला
नवीन जगाशी जुळवून घेताना आईची सोबत असेल तर ताण येत नाही. मात्र, अचानक
आईचा सहवास खूप कमी झाला तर त्याला ताण येऊ शकतो. याचा दुष्परिणाम
त्याच्या शारीरिक आणि भावनिक वाढीवरही होऊ शकतो.''

शाल्मलीला अमोघच्या, तिच्या मुलाच्या बाबतीत हा मुद्दा प्रकर्षानं
जाणवला. ती एका संस्थेत नृत्याचे वर्ग घेते. तिचा मुलगा अमोघ आठ
महिन्यांचा असताना तिला परदेशातल्या विद्यापीठाकडून नृत्य शिकवण्यासाठी
निमंत्रण आलं. अमोघला घेऊन परदेशात एकटीनं राहणं अवघड होतं. म्हणून
काळजावर दगड ठेवून तिने अमोघला आपल्या आईकडे ठेवून जायचं ठरवलं. आई अचानक
दुरावल्यामुळे अमोघ खूप "डिस्टर्ब' झाला. सारखी आजारपणं सुरू झाली. आजी
ओळखीची होती तरी आईची जाणीव त्याला अस्वस्थ करत होती. शेवटी काही
दिवसांनंतर त्याने आजीलाच आईच्या जागी स्वीकारलं. पुन्हा वर्षभरानंतर
शाल्मली परत आल्यावर तर त्याने तिला ओळखलंही नाही. पुन्हा आईशी नव्याने
ओळख करून घेऊन तिला स्वीकारण्यात जवळपास एक वर्ष गेलं. या सर्व
प्रकारामुळे तो भावनिकदृष्ट्या खूपच कमकुवत झाला. साधारणत: दोन-अडीच
वर्षांपर्यंत मूल "आईशिवाय राहणं' ही कल्पना सहजपणे स्वीकारू शकत नाही.
त्यामुळे अशी वेळ त्याच्यावर वारंवार आणणं हे त्याच्या भावनिक विकासाला
मारक ठरू शकतं. मग करियर आणि पैशावर आपल्या बाळासाठी पाणी सोडावं लागलं
तरी त्यात हरकत काय आहे? आई होणं ही जर स्वतःहून स्वीकारलेली जबाबदारी
आहे, तर मग मुलाला पूर्ण वेळ देऊन जबाबदारी पार पाडणं हे आईचं कर्तव्यच
नाही का?

बाळाला हवा आईचा सहवास
लहान बाळाला आईचा पूर्णवेळ सहवास मिळाला नाही तर काही शारीरिक समस्यांना
सामोरं जावं लागू शकतं. याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख
म्हणाल्या, ""जन्मल्यापासून किमान एक वर्ष तरी बाळाला स्तनपानाची
आवश्‍यकता असते. उत्तम शारीरिक व मानसिक वाढ, तसंच मेंदूच्या वाढीसाठी
स्तनपानाची मदत होते. स्तनपानाअभावी मुलांमध्ये पोटदुखी, वजन न वाढणं,
जंतुसंसर्ग, अशक्तपणा असे आजार उद्‌भवू शकतात. वाढत्या वयाच्या मुलांनाही
वेळच्या वेळी घरचा ताजा व सकस आहार मिळण्याची गरज असते.''

नोकरी करणारी आई घरापासून, मुलापासून किमान आठ ते बारा तास दूर राहणार
असेल तर आईचा सहवास मुलाला कसा मिळणार? शिवाय घरी आल्यावर तीही थकलेली
असते. पुन्हा, मुलाच्या भुकेच्या वेळा गाठता आल्या नाहीत तर त्याचीही
आबाळ होण्याची शक्‍यता असते. त्यानंतर इच्छा असूनही त्याला फिरायला नेणं
किंवा मैदानावर नेण्याइतकी ताकद आणि वेळही तिच्याकडे उरत नाही. त्यातूनही
स्वत:ची ओढाताण करून आयांनी मुलांसाठी या सर्व गोष्टी करायच्या ठरवल्या
तर अतिश्रमांनी काही शारीरिक किंवा मानसिक व्याधीही मागे लागू शकतात.

ऑक्‍युपेशनल थेरपिस्ट असलेल्या डॉ. नीलिमा पाटील यांनी सध्या नोकरी सोडून
मुलांसाठी पूर्णवेळ घरी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्या म्हणतात,
""डिलिव्हरीनंतर सव्वा वर्ष मी नोकरीत ब्रेक घेतला होता. मला दोन जुळी
मुलं आहेत. नंतर जवळजवळ पाच वर्षं मी पार्ट-टाइम नोकरी केली. त्या वेळी
अर्थातच खूप धावपळ होत असे. वैद्यकीय व्यवसाय असल्यामुळे
अपॉइंटमेंट्‌सच्या वेळा पाळाव्या लागत. मुलांची आजारपणं, काही दुखलंखुपलं
तरी औषधं देऊन त्यांना क्रशमध्ये सोडताना अगदी जिवावर यायचं. पुन्हा,
मुलांचं खाणंपिणं "हेल्दी' असलं पाहिजे म्हणून ते स्वत:च करायचा आटापिटा
असायचा. या ओढाताणीमुळे मला स्वत:लाही स्पॉंडिलायटिस, हाताला मुंग्या
येणं असे त्रास सुरू झाले.

शिवाय मुलांची आजारपणं, अभ्यास, क्रशला सुटी असेल तेव्हा पर्यायी
व्यवस्था करायचा खूप ताण यायचा. शेवटी मुलं सहा वर्षांची झाल्यावर नोकरी
सोडण्याचा निर्णय घेतला. आता तीन वर्षं आमचं रूटीन खूप छान चाललं आहे.
माझ्या मते छोट्यांचं भावविश्‍वही खूप छोटं असतं. त्यांना क्रशसारख्या
मोठ्या विश्‍वात सोडलं तर ती कुठे तरी हरवून गेल्यासारखी होतात. आज माझा
सहवास मिळाल्यामुळे ती मानसिकदृष्टया खंबीर वाटतात- जे माझ्यासाठी
सर्वांत महत्त्वाचं आहे.'' नोकरी करणाऱ्या आयांच्या बाबतीतली ही
वस्तुस्थितीही आपल्याला नजरेआड करून चालणार नाही.

मुलांच्या वाढीचा आनंद
मूल वाढताना पाहणं ही गोष्टच खूप आनंददायी आहे; पण हे मूल वाढताना
पाहायला आज किती आई-बाबांना वेळ आहे? खरं तर मुलाच्या सहवासावर आईइतकाच
वडिलांचाही हक्क आहे. पण निसर्गाने मात्र यासाठी आईलाच झुकतं माप दिलं
आहे. त्याचा आदर करून किमान आईने तरी मुलाच्या सहवासात राहून त्याच्या
बाललीलांचा आनंद लुटायलाच हवा.

एक-दीड वर्षाचं मूल असो वा चार-पाच वर्षांचं, तासन्‌ तास चालणारी अंघोळ,
क्रिकेटचा खेळ किंवा नुसत्या गप्पा यामध्ये मुलानं वेळेचं भान ठेवावं अशी
अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. अशा वेळी मुलाने ठराविक वेळात खेळणं किंवा
गाणी म्हणणं "आटपून' घ्यावं, अशी आईने अपेक्षा ठेवली तर बऱ्याचदा त्याचा
शेवट दोघांच्याही चिडचिडीत होण्याचा संभवच अधिक. त्यामुळे मुलासाठी आईला
"अमर्यादित' वेळ ठेवावा लागतो हेच खरं. आई आणि मुलाचं जवळचं नातंही
सहवासाचं खतपाणी मिळालं नाही तर कोमेजू लागतं. मुलाच्या छोट्या-मोठ्या
सवयी, विचारपद्धती, संस्कार बदलू शकतात. प्रेम आणि जिव्हाळा आटू शकतो.
काही मुलं आजी-आजोबांचा लळा लावण्याची जास्त शक्‍यता असते. यात वाईट
काहीच नाही. ते त्यांचेच असतात. पण यात मुलाला नैसर्गिकपणे त्याची अशी
"आई" मिळत नाही आणि आईला पूर्णपणे "तिचं असं मूल' सापडत नाही.

"टुगेदरनेस' गरजेचा
लहानपणीच्या चिऊ-काऊच्या गोष्टी असोत की "छोटा भीम'च्या, आईशी बोलत बोलतच
मूल मोठं होतं. सहा-सात वर्षांच्या मुलाला स्वतंत्रपणे मित्र-मैत्रिणींशी
खेळायला आवडतं. त्याचं आईवरचं भावनिक अवलंबित्वही हळूहळू कमी होऊ लागतं;
पण तरीही त्याला आई हवीच असते. जरासं कुठं बिनसलं की स्वारी लगेच आईकडे
पळत येते. अशा वेळी त्याला समजून-समजावून "सोशल' करण्याचा प्रयत्नही
आईलाच करावा लागतो. पुढे टीनएजर्स मुलामुलींना तर आता आपण मोठे झालो
आहोत, सारखी सारखी आई बरोबर नको, असंही वाटायला लागतं. पण मग आई या
मुलांपासून थोडीच सुटी होते? याबाबत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे
म्हणाल्या, ""या काळातही आईने मुलासाठी वेळ राखून ठेवणं आवश्‍यक आहे.
अर्थात यात लहानपणासारखी त्याची कामं करणं, अभ्यास घेणं अभिप्रेत नसून,
जागरूकपणे त्याच्याबरोबर असणं, त्याला सोबत देणं महत्त्वाचं. कधी तरी
फिरायला नेणं, त्याच्या छंदात सहभागी होणं, हेही दोघांच्या नात्यात
मोकळेपणा आणायला मदत करतं.

थोडक्‍यात काय, तर मुलाला त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर आईची गरज
असतेच. ती पूर्ण करणं, मुलाला एक जबाबदार नागरिक घडवणं हे करियर
करण्यासारखीच अतिशय जबाबदारीची आणि काळजीपूर्वक करण्याची गोष्ट आहे. मग
आपणच आपल्या आनंदासाठी जन्माला घातलेल्या मुलाला आईचं प्रेम अनुभवू
द्यायचं, की त्याला आपल्यापासून दूर करून दोघांसाठी तडजोडीचा मार्ग
निवडायचा, याचा विचार प्रत्येकीने करायलाच हवा.

नोकरी आणि संगोपनही...........????

नोकरी आणि संगोपनही...........????

मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी आईची गरज असतेच, पण मूल झाल्यानंतर नोकरी
करावी की नाही, हा प्रश्‍न सर्वस्वी तिचा असला पाहिजे. घरच्यांच्या
सपोर्ट सिस्टिमवर तिने तो सोडवला पाहिजे. कारण सर्वच घरी राहणाऱ्या
स्त्रियांची मुले खूप हुशार, सर्वकलागुण संपन्न, निरोगी आहेत, असं काही
चित्र नाही. तेव्हा हा निर्णय पूर्ण विचार करून मुख्यत: आर्थिक कसरत की
जगण्याची कसरत, याचा विचार करून सोडवायचा आहे. म्हणूनच हा परिसंवाद खास
तुमच्यासाठी.

मुलांच्या संगोपनाची जबाबदारी महत्त्वाची असली, तरी आजच्या स्त्रीसाठी
स्वाभिमान, आत्मविश्‍वास आणि स्वविकासही तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचा
मुलाच्या विकासावरही चांगला परिणाम होतो. शिवाय आजच्या स्त्रीला विविध
प्रकारे "सपोर्ट सिस्टीम' उपलब्ध असताना तिने संगोपनासाठी पूर्ण वेळ घरी
राहायची गरजच काय?

नेहाची तशी नेहमीच धावपळ चालू असते. पण आज रिक्षावाले काका न आल्याने
मुलांना शाळेत सोडायचं, बॅंकेत जायचं, नोकरीची वेळ गाठायची आणि पुन्हा
मुलं शाळेतून येईपर्यंत घर गाठायचं, हे सगळं करायचं होतं. त्यातच मुलांना
आज संध्याकाळी सर्कस दाखवण्याचा खास कार्यक्रमही ठरवला होता.

तसं हे दिवसभराच्या धावपळीचं गणित आता केवळ एकट्या नेहाचं राहिलेलं नाही,
नोकरी सांभाळून संसार करणाऱ्या सर्वच स्त्रियांचं झालंय. हा सगळा आटापिटा
करणं खरंच आवश्‍यक आहे का? फक्त मुलांचं संगोपन का नाही करायचं? असे अनेक
प्रश्‍न या निमित्ताने उभे राहतात. पण याला उत्तरं शोधायला गेलो तर मात्र
लक्षात येतं, की करियर, संसार आणि संगोपनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणं
सहज शक्‍य आहे.

नोकरीचा आनंद आणि स्वाभिमान
एकविसावं शतक हे ज्ञानाचं शतक आहे. तंत्रज्ञानाचा झपाट्याने होत असलेला
विकास, शिक्षणाची उपलब्धता आणि गरज, पालकांचा पाल्याच्या शिक्षणाबाबत
असलेला सजग दृष्टिकोन आणि वाढत्या महागाईमुळे आर्थिक स्तर उंचावण्याची
चाललेली धडपड, ही या शतकातील या दशकाची वैशिष्ट्यं म्हणावी लागतील. या
वैशिष्ट्यांत मुलीचं-मुलाचं शिक्षण हा भेद नाही. त्यामुळे मुलींचं
पदवी-पदव्युत्तर शिक्षण होत आहे, चांगली नोकरी मिळते आहे, अनुरूप जोडीदार
मिळतो आहे आणि संसार, मुलांचं संगोपन आणि स्वत:चं करियर या तिन्ही गोष्टी
साधता येतात, हे त्या सिद्ध करीत आहेत. हे साधताना अर्थातच थोडी धावपळ,
थोडी गडबड होणार; पण यापेक्षा मिळणारा आनंद आणि स्वाभिमान हा खूप मोठा
असल्याने नोकरी, करियर आणि संगोपन शक्‍य आहे असं माझं मत आहे.

स्त्री जेव्हा लग्नानंतर, विशेषत: मुलांच्या जन्मानंतर नोकरी-करियरचा
विचार करते तेव्हा तो तिचा स्वत:चा निर्णय असतो. (अर्थात याला अपवाद
असतात. परिस्थितीसापेक्षही काही निर्णय घ्यावे लागतात.) हा निर्णय घेताना
तिला स्वत:चं शिक्षण, शिक्षणासाठी आई-वडिलांनी घेतलेली मेहनत, शिक्षणाचा
उपयोग झालाच पाहिजे ही अंत:प्रेरणा, आर्थिक स्वावलंबन आणि समाजातील
प्रतिष्ठा या गोष्टी खुणावत असतात. शिक्षण, आजूबाजूची परिस्थिती, बदलत्या
काळाची गरज लक्षात घेऊन अधिक स्त्रिया या संगोपन आणि करियर दोन्ही उत्तम
सांभाळताना दिसतात. हे सांभाळताना कुटुंब, नातेवाईक, शेजारी, नोकरीच्या
ठिकाणचे सहकारी, अगदी भाजीवाली-पेपरवाल्यापासून अनेकांची दृश्‍य-अदृश्‍य
मदत होत असते. हे सगळे घटक म्हणजे तिची "सपोर्ट सिस्टीम' असते. या
सगळ्यांच्या सहकार्यामुळे आजच्या स्त्रीला हे शक्‍य होत आहे.

मी एका महाविद्यालयात प्राध्यापक असल्यामुळे वेळेची निश्‍चितता ही माझ्या
बाबतीत जमेची बाजू आहे, तसंच मुलांच्या शाळेला सुट्टी तेव्हा मला सुट्टी,
यामुळे संगोपन खूप छान होतं. हे "संगोपन' म्हणजेच जोपासना, पालन-पोषण,
संवर्धन, यथायोग्य सांभाळ होय. मुलाच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेलं
शैक्षणिक, मानसिक आणि भावनिक नातं चांगलं जोपासणं खूप आवश्‍यक असतं. त्या
जोडीला महाविद्यालयात शिकवत असतानाही अनेक गोष्टी समजतात, खूप शिकायला
मिळतं. त्याचा माझ्या व्यक्तिमत्त्वविकासाला आणि मुलाच्या संगोपनातही
उपयोग होतो. घरातील पोषक वातावरणामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत
सहभाग ही आवडही जोपासली जात आहे. उदा. कविसंमेलनाला जाताना मी मुलालाही
माझ्याबरोबर नेते. घरी आल्यावर तो त्यातील कविता काही लकबींसह म्हणून
दाखवतो तेव्हा शब्दांची जादू आणि महत्त्व त्याला समजलंय हे लक्षात येतं.

स्व-विकासासह संगोपन
करियरमुळे होणारे फायदेही प्रत्येक स्त्रीने विचारात घ्यायलाच हवेत.
करियरमुळे आपली दृष्टी, विचारशक्ती अधिक विस्तारते. माणसांची विविध रूपं
पाहायला मिळतात. पुस्तकातले आदर्श आजूबाजूला सापडल्यासारखे होतात.
शिक्षणाचं उपयोजन प्रत्यक्षात आल्यासारखं वाटतं. या सगळ्यामुळे नोकरीचा
ताण वाटत नाही, उलट ओढ वाटते. वि. दा. सावरकर म्हणत, "तुमच्या
क्षमतेपेक्षा कमी काम करणं हा भ्रष्टाचार आहे!' हे वाक्‍य मनात फार रुंजी
घालतं. म्हणून नोकरी, संगोपन आणि स्वत:ची आवडही सांभाळत क्षमता विकसित
करण्याचा प्रयत्न करते आहे. व्यावसायिक क्षेत्रातही आज स्त्रिया धडाडीने
पुढे जात आहेत, स्वत:चे व्यवसाय उत्तम सांभाळत आहेत. नोकरीपेक्षा व्यवसाय
ही खरं तर चोवीस तासांची बांधिलकी असते. अशा वेळी या स्त्रिया संगोपनाला
किती आणि कसा वेळ देत असतील? मुलांना आईची गरज नेहमीच असते. तेव्हा
त्यांच्यातील भावनिक नातं कसं बांधलं जात असेल? घरातील इतर माणसांची
कुचंबणा, चिडचिड होत नसेल का?- असे अनेक प्रश्‍न मनात येतात. या संदर्भात
"अस्पायर कम्युनिकेशन्स"च्या संस्थापक वर्षा मराठे यांच्याशी संवाद
साधला. त्या म्हणाल्या, ""मी पब्लिक रिलेशन्स प्रोफेशनमध्ये करियर करायचं
ठरवलं. हा पूर्णत: माझा निर्णय होता, ज्याला माझा नवरा अमितनं शंभर टक्के
पाठिंबा दिला. पण मला नोकरीत 10-12 तास हरवून बसायचं नव्हतं, तर माझं
आईपणही एन्जॉय करायचं होतं. मुलाचं पालथं पडणं, त्याचा शाळेचा पहिला
दिवस, रिझल्टचा दिवस, मुलानंतर मुलीचं आगमन, सारं सारं एन्जॉय करायचं
होतं. हे नोकरी सांभाळून शक्‍य होईल असं वाटलं नाही म्हणून व्यवसायाकडे
वळले. कामाच्या वेळा "माझ्या' असतील याकडे आवर्जून लक्ष दिलं. मुलं लहान
असताना संगोपनावर जास्त लक्ष केंद्रित केलं; पण हातात कामही ठेवलं आणि
पब्लिक रिलेशन्स वाढवण्यावरही भर दिला. आता मुलांच्या शाळेच्या वेळ
ात मी माझी बाहेरची जास्तीत जास्त कामं पूर्ण करून घेते आणि ती शाळेतून
येण्याच्या वेळात घरी असते.'' आई-वडील, सासू-सासरे, कंपनीतले सहकारी,
घरात कामासाठी ठेवलेल्या बायका, नातेवाइकांचा उत्साह वाढवणारा पाठिंबा
आणि स्वत:ची "रिस्क' घ्यायची तयारी यामुळेच ही कसरत यशस्वीरीत्या पेलता
आल्याचं त्या सांगतात.

मुलांच्या संगोपनाबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, ""संगोपन म्हणजे
प्रत्येक गोष्ट हाताला धरून शिकवणं नाही. माझ्या मते समाजातील चांगल्या
आणि वाईट गोष्टी मुलांना दाखवून देणं महत्त्वाचं आहे. माझ्या
व्यवसायामुळे सामाजिक कार्यक्रमाचे इव्हेंट मी करते तेव्हा अनाथ, पीडित
मुलांना जवळून बघायला मिळतं. एक सामाजिक जबाबदारी म्हणून काही मुलांना मी
माझ्या घरी जेवायला बोलावते तेव्हा माझी मुलं त्यांना जेवायला बसल्यावर
पाणी वाढण्यापासून काम करतात. या मुलांची शालेय फी, पुस्तकं यांचा काही
खर्च आम्ही करतो. हे संस्कार मुलांच्या संगोपनात महत्त्वाचे आहेत. अशा
उपक्रमात तीही सहभागी असल्याने त्यांच्याही मनात विचारचक्र सुरू होतं.
शिवाय आम्ही गच्चीवर भाज्या लावल्या आहेत. त्यांची जोपासना करणं ही
मुलांची जबाबदारी. अर्थात आमचं लक्ष असतंच. यातून आपण रुजवलेली भाजी
नक्की खावीशी वाटते, त्यामुळे त्यासंबंधीची आवड-निवड कमी होते.
झाडांबद्दल जिव्हाळा निर्माण होतो आणि झाडांनाही भाव-भावना असतात हे
प्रत्यक्षात अनुभवता येतं.''

आधार भक्कम सपोर्ट सिस्टीमचा
नोकरी, करियर आणि संगोपन हे सांभाळणं आता फारसं अवघड नाही. घरातील पोषक
वातावरणाबरोबरच "ती'चं स्थान, अस्तित्व यालाही महत्त्व आहे. या तिन्ही
आघाड्या सांभाळताना स्त्रीने घरातली सर्व कामं केली पाहिजेत, हा अट्टहास
राहिलेला नाही. काही कामं करवून घेणं, त्याचा आर्थिक मोबदला देणं म्हणजे
दुसऱ्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य करणं, असा विचारही पुढे येतोय. "सुपर
वूमन' होण्यापेक्षा असलेली कामं "सुपर' कशी करता येतील, त्यातून
आपली-कुटुंबाची-समाजाची प्रगती कशी साधता येईल हे पाहिलं जात आहे.
व्यक्तिस्वातंत्र्यावर भर दिला जातोय. शिकलेल्या, चांगल्या पगार असलेल्या
मुलांनासुद्धा नोकरी करणारी बायको पसंत असते. त्यामुळे जमवून घेणं, समजून
घेणं या गोष्टी अपरिहार्य ठरतात. घर, संसार, मुलं ही दोघांची जबाबदारी
असल्यानं संगोपन ही जबाबदारीही वाटली जात असल्याचं दिसतं. लहान मुलांना
अंघोळ घालणारे त्यांचे बाबा पाहिले की माझी आजी म्हणते, ""तुमच्या
आजोबांनी कधी असली कामं केली नाहीत.'' पण आता काळ बदलला. म्हणून स्त्रीला
फक्त घरातल्या कामापेक्षा इतरही करायला सवड मिळू लागली आहे.

मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व महाराष्ट्र
राज्य उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळवणाऱ्या डॉ. ज्योती गायकवाड म्हणतात,
""संसारात पती-पत्नीमधील समन्वय आणि समंजसता हे घटक फार महत्त्वाचे आहेत.
मी नोकरी करायची हे निश्‍चित होतं, कारण शैक्षणिक क्षेत्रात आपण काही तरी
करून दाखवू, असा विश्‍वास कुठे तरी मनात होता. स्वत:च्या शिक्षणाचा उपयोग
आपलं करियर, आपण काम करतो ते क्षेत्र आणि मुलांचं संगोपन या तिन्ही
ठिकाणी व्यवस्थित करता येतो असंच मला वाटतं. काम करण्याचा आनंद आणि ते
पूर्णत्वाला गेल्यानंतर त्यातून मिळणारी ऊर्जा तुम्हाला दुसऱ्या कामाकडे
नेते. "काम कामाचा गुरू' हे वाक्‍य मला फार आवडतं.

लहान असताना सासूबाई आणि नंतर पाळणाघर ही माझी भक्कम सपोर्ट सिस्टीम
होती. मुलांशी वेळोवेळी साधलेला आणि साधत असलेला संवाद, आई तुमच्याबरोबर
आहे हे त्यांना जाणवणं, त्यांच्या अडचणी समजून घेऊन दूर करण्याचा प्रयत्न
करणं मला महत्त्वाचं वाटतं. आपण नोकरी केल्यानं मुलं लवकर स्वतंत्र होऊन
स्वत:चं नियोजन स्वत: करतात. अर्थात आपलं लक्ष असतंच. तसंच संगोपन आणि
करियर यामध्ये वेळेचं आणि कामाचं व्यवस्थापनही खूप महत्त्वाचं आहे. ते
साधता आलं तर यश आपलंच असतं.'' आर्थिक मदतीसाठी नोकरी करणं ही गरज
असतानाही या आर्थिकतेचा संबंध सामाजिकतेशी जोडताना डॉ. गायकवाड
म्हणाल्या, ""सध्या शिक्षणाचा खर्च मोठा आहे. आर्थिकतेमुळे मुलांची संधी
जाऊ नये असं वाटतं. आपल्या आर्थिक मिळकतीत आपल्याला मदत करणाऱ्या घरातील
कामवाल्या बाईचाही वाटा आहे, हेही म्हणूनच लक्षात घेतलं पाहिजं.''
एकूणच, स्त्रीला तिची नोकरी, कुटुंब, करियर सगळं सांभाळता येतंय. ते
योग्य रीत्या सांभाळण्याचं गणित तिला जमतंय. हे सर्व करताना तिला मिळणारा
आनंद खूप मोठा आहे. आणि आनंदाला कोणतंही मोल नसतं हेही खरंच, नाही का ?

यंदा कर्तव्य आहे...........!

यंदा कर्तव्य आहे...........!


लग्न हे तसं प्रत्येकाच्याच पाचवीला पुजलेलं असतं. लग्न हे अपघातानं कधी होत नाहीत, अपघातानं मुलं होतात. लग्न जर ठरवुन करत असाल तर चॉईस असते आणि जेव्हा चॉईस असते तेव्हा थोडासा संभ्रम निंर्माण होतो. त्यात ज्याला लग्न करायच असतं त्याच्या आजुबाजुचे लोक त्याला उपदेशाचे डोस पाजत असतात,ते पण अगदी फु़कट. आतापर्यंत मी कसा दिसतो/दिसते याचा कधीही विचार न केलेले लोकही मग आरशासमोर तास न तास उभे राहुन स्वत:ला न्याहाळु लागतात. त्यांची रंगाची आवड, चॉईस सुधारते. त्यांच्या आयुष्यात मग रंगीबेरंगी फुलपाखरं उडायला लागतात. 'आभास हा...छळतो तुला, छळतो मला..." सारखी गाणी ओठांवर रेंगाळु लागतात. आपला जोडीदार कसा असावा याचं एक हलकंस चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर असतं पण ते पुर्ण दिसत नसतं. आणि शेवटी मग तो दिवस उजाडतो, त्याला सारेजण 'पाहण्याचा दिवस' म्हणतात. मनात नाना शंका, नाना प्रश्न उभे असतात. अशाच काही प्रश्नांचा, शंकाच केलेला हा ऊहापोह, तो पण अगदी रोखठोकपणे.

या जगात परफेक्ट असं कुणीही नाही. प्रत्येकाच्यात काही ना काही उणीवा आहेत. लग्न म्हणजे थोडीफार तडजोड आलीच. आपल्याला हवा तसाच व्यक्ती कधीच कुणाला मिळत नाही. त्याला तसा बनवावा लागतो.

आपल्या मनासारखीच समोरची व्यक्ती हवी असा अट्टहास कशाला? थोडे इकडे थोडे तिकडे होतच असतं. त्यात विशेष काही नाही. आपल्याला समोरच्यात नेमकं काय हवंय हे नीट ठरविल्याशिवाय पुढे जाउ नये. आपल्याला झेपेल असाच आपला जोडीदार असावा ( वजनाने झेपेल असा अर्थ अपेक्षीत नाही :-)) नाकापेक्षा मोती जड असं काही करु नका.

लग्न म्हणजे खेळ नाही तो दोन जीवांचा मेळ आहे. लग्न म्हणजे एक नवीन नात्याची सुरुवात, आपल्या आयुष्यात एक नवीन माणसाची ती असते एंन्ट्री. अशी सुरुवात खोटं बोलुन कधीही करु नये असं मला वाटत. जे काही असेन ते अगदी खरंखरं. "खोटं बोलुन लग्न जमेन ही पण टिकणार नाही "

मुलीनी मुलाचं कर्तुत्व पहावं, प्रापर्टी गौण असते. कर्तुत्व असेन तर अशा कित्येक प्रापर्टीज कमावतात येतात. मुलाने मुलीच्या सौंदर्याबरोबरच ती तुम्हाला, तुमच्या घराला किती सुट होते ते पहाव. समंजसपणा हा दोघांनी एकमेकांत पहाणे गरजेचं. तो एक गुण असा आहे जो नेहमीच तुम्हाला एकत्र ठेवायला मदत करतो.

मुलाच्या किंवा मुलीच्या फोटोवरुन ती व्यक्ती दिसायला तशीच असेन असा ग्रह करुन घेऊ नये. आयुष्यभर पॅराशुटचं तेल लावणारी मुलगी सुद्धा लग्नासाठीच्या फोटोमध्ये केस मोकळे सोडतेच. त्यामुळे मोकळे केस दिसले की हुरळुन स्वप्नांचे मनोरे बांधू नये. फोटोवरुन अंदाज बांधावा किंवा कल ओळखावा. खरा चेहरा हा पहाण्याच्या कार्यक्रमातच दिसतो.

मुलींना नाहक अवघड प्रश्न विचारु नका. ती जर सॉफ्टवेअर इंजीनिअर असेन तर ती C++ की JAVA यापेक्षा ती तुम्हाला दोन वेळ जेवण करुन घालु शकेल काय हा प्रश्न जास्त समर्पक आणि महत्त्वाचा. स्त्री ही आतापर्यंत घरातच रहात असे त्यामुळे स्त्रीला बाहेरच्या जगातलं ज्ञान हे तसं पुरुषाच्या तुलनेत मर्यादित असतं. ( समस्त स्त्री वर्गाची माफी अगोदरच मागत आहे ) त्यामुळे तुम्हाला अगदी हवेत तशीच उत्तरांची अपेक्षा मुलींकडुन करु नका. मुलींनी मात्र ही अपेक्षा करावी. मुलगा हा बोलण्या चालण्यात स्मार्ट असलाच पाहिजे.

हिच्यापेक्षा ही जास्त चांगली वाटते किंवा ह्याच्यापेक्षा हा चांगला , असा प्रकार शक्यतो करु नये. एकदा का तुम्हाला वाटला की मला समोरची व्यक्ती जोडीदार म्हणुन पसंद आहे तेव्हा तिथेच थांबाव. एकदाच निर्णय घ्या पण विचार करु घ्या. आवडीनिवडी झाल्यानंतर ही तुम्ही तुलना करायला गेलात की हाती दु:ख आलंच म्हणुन समजा.

असं म्हणतात की मुलीच्या आई वरुन मुलगी कशी असेन हे ओळखावं. त्यामुळे आईच्या बोलण्याकडे लक्ष राहुद्यात. ( म्हणजे तिच्याकडेच पहातच रहा असं मी सांगत नाही ! )

पाहण्याच्या कार्यक्रमात आपल्या बरोबर जे लोक असतात त्यांची जबाबदारी असते ती वातावरणनिर्मिती करण्याची. एक हलकफुलक वातावरण करुन देणे आणि निर्णय घेण्यासाठी मदत करणे एवढंच. निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायचा असतो. मित्राला उगाचच विचारु नका की मुलगी तुला कशी वाटली. लग्न तुला करायचं असतं. त्याच्याशी आवडलेले आणि खटकलेले मुद्द्यांबाबत जरुर चर्चा करा, निर्णय सर्वस्वी तुमचा असतो.

लग्नाला उभ्या राहिलेल्या सगळ्यांच्या मनातला एक खदखदता प्रश्न - मी १ तासाच्या भेटीत आयुष्यभराचा जोडीदार कसा निवडु ? तो त्या एका तासात चांगलाच वागणार ! प्रश्न बरोबर आहे. त्यामुळे लग्न ठरवायच्या अगोदर किमान एकदा तरी बाहेर भेटुन गप्पा माराव्यात. आपल्या अपेक्षा आणि समोरच्या व्यक्ती च्या अपेक्षा मॅच होणे महत्वाचं. याला मी स्वत: फ्रिक्वेन्सी मॅच होणं अस म्हणतो. माणुस स्वत:चा स्वभाव बदलु शकत नाही त्यामुळे अशा भेटीतुनच समोरच्याचा स्वभाव जाणुन घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. तुम्हीसुद्धा अशा भेटीत तुम्ही जसे आहात तसेच स्वत:ला प्रेझेंट करा, उगाचच ढोंगीपणा काय कामाचा ?

मुली पहायला जाताना अगदी आपल्याला सुट होईन असाच फॉर्मल ड्रेस घालावा. लेंस नसलेले शुज,पायाची तिरकी घडी जरी घातली तरी उघडे पाय दिसणार नाहीत एवढे मोजे, आपल्याला सुट होईन अशा रंगाचा शर्ट आणि परफेक्ट फिटींग ची पँन्ट घालावी. पाहण्याच्या अगदी थोडावेळ अगोदर शेव्हींग करु नये. मनावर दडपण असल्यामुळे कापण्याचा संभव जास्त.
मुलींनीसुद्धा आपल्याला चांगली दिसेन अशाच रंगाची साडी, शक्यतो त्या दिवशी दुसरया कुणातरी अनुभवी बाई कडुन नेसवुन घ्यावी. बा़की मुलींच्या बाबतीत मी जास्त खोलात जात नाही. त्या सुज्ञ आहेतच.

जोपर्यंत 'दिल की तार' वाजत नाही तोपर्यंत कुणालाही हो म्हणु नका. एकदा का तुमच्या मनाने तुम्हाला सांगितल की हीच माझी किंवा हाच माझा भावी जोडीदार तेव्हा मग पुढे जा. तार वाजणं महत्वाच, त्याचबरोबर तार तुटेपर्यंत ही नाही म्हणु नका. मला याच मुलाशी किंवा याच मुलीशी लग्न करायचं असं जेव्हा मनापासुन वाटतं तेव्हा समजावं की आपली तार वाजली म्हणुन.

स्वत: बॅचलर असतानाही लग्नासंबंधीचे उपदेश करणं मला जड जात होतं त्यामुळेच खुप दिवसांपुर्वी लिहिलेली पोस्ट मी नको नको म्हणत शेवटी आज पोस्ट केलीच. पण लग्न करण्यासाठी थोडंच लग्नाचा अनुभव असण गरजेच असतं, नाही का ?

Dancer..........

Dancer..........



लग्न लग्न म्हणजे काय असतं.............?

लग्न लग्न म्हणजे काय असतं........?

त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.

लग्न लग्न म्हणजे काय असतं?

त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.

लग्न लग्न म्हणजे काय असतं?

तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.

लग्न लग्न म्हणजे काय असतं?

त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचं कोंदण असतं
तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.

लग्न लग्न म्हणजे काय असतं?

त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं
तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.

लग्न लग्न म्हणजे काय असतं?

कधी समझोता तर कधी भांडण असतं
तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं
कपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं.

लग्न लग्न म्हणजे काय असतं?

कधी दोन मनांचं मीलन असतं
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं
संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.

लग्न लग्न म्हणजे काय असतं?

प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं!

तुम्हा सर्वाना विजयादशमीचा हार्दिक शुभेच्छा.................

तुम्हा सर्वाना विजयादशमीचा हार्दिक शुभेच्छा.................


फ्रेंडशिप डे......................!

फ्रेंडशिप डे......................!


"तो","ती", त्यांची प्रेमकथा, तसल्या नजरा आणि आयुष्य ........

"तो","ती", त्यांची प्रेमकथा, तसल्या नजरा आणि आयुष्य ........


[ वेळ सकाळी ६ च्या दरम्यान ....]

तो : वाढदिवसाच्या शूभेच्छा ...
ती : ओह .. हो . थँक यू सो मच . मी अजून झोपेतून उठत आहे ...
तो : ओह, म्हणजे तुला सगळ्यात पहिल्यांदा मी फोन केला ...
ती : नाही ना ! "त्या" ने मला रात्री १२ वाजताच 'विश' केले.
तो : हा 'तो' कोण ?
ती : कमॉन यार , अजून कोण ? नितीन ...
तो : अस्सं असं , मग आजचा काय प्रोग्राम आहे ?
ती: नितीन मला म्हणाला की तो मला वाढदिवसाचे 'सरप्राईज गिफ्ट' देणार आहे. त्यानंतर आम्ही फुलांचे प्रदर्शन पहायला जाणार आहोत. मला खूप मस्त वाटत आहे कारण मी फुलांचे प्रदर्शन कधीही पाहिले नाही, माझ्यासाठी तेच 'गिफ्ट' आहे.
************************************
तो: हाय !!! तू 'पॅनकार्ड क्लब' मध्ये 'रॉक शो' बघायला गेली होतीस ना ? कसा झाला शो? कोण होते तुझ्या बरोबर ?
ती : नितीन ....
तो: ठीक आहे. दूसरे म्हणजे , तुझा 'रिझ्युमी' कोणी रेफेर केला 'इंफोसिस' साठी ? तू तर म्हणाली की तुझी तेथे काहीच ओळख नाही म्हणून ....
ती : हो. नितीनचा तिथे एक मित्र होता , त्याने 'रेफर' केला माझा 'रिझ्युमी' ....
तो : हो का? म्हणे ' H ऱ इंटरव्युवस' रात्री ८ वाजेपर्यंत चालू होते. मग तुझा घरी जायला प्रोब्लेम आला आसेल ?
ती : नाही . नितीन ने सोडले मला . तो ऑफिसमधून आला, मला घरी सोडले आणि मग त्याच्या रूमवर पोहचायला त्याला ११ वाजले. त्याने रात्री जेवण पण केले नाही. बिचारा नितीन ....
************************************
तो : अगं तू उद्या घरी चाललेली आहेस ना ? मग 'रिझर्वेशन' केले का नाहीस ?
ती : मी त्याला सांगीतले आहे , तो म्हणाला की त्याचे 'स्वारगेट' ला काहीतरी काम आहे, तेव्हा त्यासाठी गेल्यावर तो येताना जागा बूक करून येणार आहे. मी आता एकदम निवांत झाले ..
तो : हाय, तुझी 'आय बी एम' मधली 'रिटन टेस्ट' कशी झाली ?
ती : यार , नाही क्लीयर झाली . खरं तर मी व्यवस्थीत तयारी केली होती . नितीन माझ्या रूमवर आला होता. त्याने मला 'जावा' चे थोडे बेसिक्स सांगितले. त्यामुळे मी एकदम बिनधास्त झाले होते पण माझ्या नशिबात काहीतरी वेगळेच होते.
तो : ओके , मग रविवारी काय केले?
ती : आम्ही ' ओम शांती ओम' बघायला गेलो होतो. नितीन खरं तर 'हिंदी पिक्चर ' बघत नाही पण मी 'आय बी एम' च्या किस्स्यामुळे खूप निराश झाले आहे असे वाटून याने पिक्चर बघायचे ठरवले. मला एकदम मस्त वाटले आणि तो हिंदी पिक्चरला आला ह्याचे आश्चर्य वाटले. त्याला पण पिक्चर आवडला. त्यानंतर त्याने त्याच्या 'वाढदिवसाचे बिलेटेड पार्टी' दिली. आम्ही 'पिझ्झा हट' ला गेलो होतो.
तो : मग तुझे 'बिलेटेड गिफ्ट' काय होते ? ती : ते तर मी त्याच दिवशी दिले. मी त्याला बरोबर रात्री १२ वाजता फोन केला , तो दिवसभर बिझी असल्यामुळे आम्ही संध्याकाळी भेटलो तेव्हा मी त्याला एक मस्त 'टाईम पिस' गिफ्ट दिला. तो वेलेच्या बाबतीत एकदम बेफिकीर आहे म्हणून मी मुद्दमच ते दिले. त्यामुळे त्याला नेहमी माझी आठवण येइल. तेव्हा त्याने मला पार्टी दिली नाही कारण तो लगेच ऑफिसमध्ये परत गेला ....
****************************************************
तो : हाय , तुझ्या 'शॉपर स्टॉप' च्या प्रोग्रमचे काय झाले ? ती : हॅलो, मी तुला नंतर फोन करते....
तो : तु मला नंतर फोन केलाच नाहीस ? म्हणून मी तुला आत्ता फोन केला . ती : हो यार , तु जेव्हा फोन केला तेव्हा मी नितीनबरोबर 'संभाजी पार्क' मध्ये होते. त्याचा सकाळ-सकाळ मूड खराब झाला होता, त्याचे त्याच्या भावाशी भांडण झाले होते. अशा वेळी त्याला एकटे सोडणे मला चांगले वाटले नाही म्हणून मी माझा शॉपिंग प्लान रद्द केला
****************************************************
तो : हाय , काय झाले ? आज एकदम खूष दिसत दिसत आहेस ?
ती : आहेच. आज माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. नितीन ला अमेरिकेत 'ऑनसाईट प्रोजेक्ट ' साठी पाठवणार आहेत. त्याच्या कष्टांचे आज त्याला फळ मिळाले. तो खूप दिवस याची वाट बघत होता. तो अजून १५ दिवसांनी निघणार आहे .
तो : तू त्याला खूप 'मिस' करशील.
ती : खरचं. मी त्याच्यावर खूप अवलंबून आहे. मला संजूचे आभार मानायला हवेत कारण त्याच्यामुळेच माझी नितीनशी ओखख झाली. नितीनशिवाय पहिले काही दिवस या अनोळखी शहरात कोणी मित्र, नातेवाईक आणि महत्वाचे म्हणजे नोकरी नसताना राहणे अशक्य होते. त्या कठीण दिवसात त्याने माझी खूप काळजी घेतली. तो खूप परिपक्व, समजूतदार आणि काळजी घेणारा मित्र आहे.
तो : तो तुझ्यावर प्रेम करतो. .........
ती : मला माहीत आहे...........
तो : आणि तू ? तुझे त्याच्यावर प्रेम नाही ?
ती : मला तशी आवश्यकता वाटत नाही ....
तो : चल काहीतरीच काय ? तुला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही ?
ती : प्लीज ... तसे म्हणू नको.मी त्याला 'माझे त्याच्यावर प्रेम आहे अथवा असेच काही' असेसे कधीच म्हणले नाही.
तो : कमॉन , तो काय मूर्ख आहे की ज्याला तुझ्या वागण्यावरून काहीच कळत नाही ? त्याला एकटे सोडू नको....
ती : मी त्याला माझ्या घरच्या वातावरणाबद्दल सगळे सांगितले. त्याला माहित आहे माझे वडिल कसे आहेत ते, त्यांना मी दूसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केलेले अजिबात खपणार नाही. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे व मी त्यांना दूखवण्याचा विचार पण करू शकत नाही. ते माझ्यासाठी योग्य मुलगा हूडकत आहेत.
तो : हम्म ... मला तुझे वागणे आणि बोलणे बिलकूल समजले नाही ....
ती : शनिवारी मी घरी चाल्ले आहे, मला बघायला एक मुलगा येणार आहे.
तो : वा. छानच. पहिली वेळ ना तुझी. बेस्ट ऑफ लक .... कोण आहे तो ? काही अंदाज ?
ती : जावू दे यार , ते महत्वाचे नाही . माझे पालक खूष आहेत हीच माझ्यासाठे महत्वाची गोष्ट आहे .........
********************************************************
तो : काल मी तुला फोन लावला पण बऱ्याच वेळ तो एंगेज होता .शेवटी मी कंटाळून ११ वाजता झोपलो.
ती : हो. मी नितीनशी बोलत होते. त्याला माझ्या लग्नाची काळजी वाटत आहे. त्याला वाटते की मला माझ्या अपेक्षा पूर्ण करणारा मुलगा मिळेल का नाही ? मी खूष असेन का नाही ? मला हे ऐकून खूप वाईट वाटले, पण मी मी तर काय करू ? मी त्याला समजावले की त्याला काळजी करण्यासारखे यात काही नाही, जे काही माझे पालक ठरवतील ते माझ्यासाठी चांगलेच असेल.....
तो : तुझे लग्न झाल्यावर नितीनला कसे वाटेल ? त्याला एकटे एकटे वाटणार नाही ?
ती : काळ हे सर्वोत्तम औषध आहे. त्याला त्याची सवय होईल. मी त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी तो जगतच होता ना? मी त्याला हेच समजवण्यापलिकडे काहीही करू शकत नाही .
*********************************************************

शेवटी "ती" तीच्या वडीलांनी पसंत केलेल्या [ आणि स्वाभाविकच "ती" ला पसंत असणाऱ्या ] मुलाबरोबर लग्न करते. पहिले काही दिवस तिचा नितीन बरोबर " जी टॉक" वर कॉटॅक्ट असतो. हळूहळू ती नितीनला विसरून नव्या "त्या" बरोबर खूष राहते. पण नितीनला "ती" ला विसरणे इतके सोपे नसते.... किंबहूना अशक्य असते....

*** मुली असे का करतात ???????????????? ***
* ती जेव्हा शहरात नवीन होती तेव्हा तीला नितीनची गरज होती.
* तीला राहण्याची व्यवस्था करण्यासाठी नितीनची मदत हवी होती.
* त्याने तीचा "रिझ्युमी" बनवला. तो तिला मुलाखतीच्या ठीकाणी सोडायला आला.
* त्याने तिला तिच्या मुलाखतीसाठी मदत केली. तीला स्वताचे कौशल्य, ताकद वाढवण्यासाठी मदत केली.
* ती च्यासाठी त्याने तीचा "मॉक-इंटरव्युव" घेतला .
* त्याने तिचे "रिझ्युमी" त्याचा कामात वेळ काढ़ून सगळीकडे पाढवले.
* ति च्या अपयशात तीला ईमानदारीने साथ दिली.
* ती च्या खूषीसाठी तो तिला शॉपींग, पिक्चर, बागेत घेउन गेला.
*त्या चा देवावर विश्वास नसताना तो तिच्यासाठी तिच्याबरोबर देवळात जायचा.
* जेव्हा ति च्या पालकांनी लग्नासाठी घाई केली तेव्हा रडण्यासाठी ती ला त्याच्या खांद्यांची आवश्यकता होती.
* लग्नासाठी तयार होताना तीला त्याची मदत हवी होती.
* त्याने लग्नाला यावे असा तिचा हट्ट होता [ कारण तो तिचा खरा मित्र आहे ]

***त्याने ह्या सर्व गोष्टी एकदा सुध्धा 'नाही' न म्हणता अतिशय प्रामाणिकपणे केल्या कारण ....***

* त्याचे तिझ्यावर प्रेम होते.
* त्याला तीच्यविषयी काळजी वाटत होती .
* त्याच्या आजच्या ज्या काही यशामागे तिच्या प्रेरणेचा वाटा आहे असे तो मानत होता .
* तो तिला आपले आयुष्य मानत होता.
* तो तिच्यासाठी बदलला.
* केवळ तिझ्यामुळे आज तो खूष होता, आपले दूख्ख विसरला होता.
* त्याचासाठी ती महणजे "आयडीयल भारतीय नारी " होती .
* तिला आवडतो म्हणून त्याने "क्रिष्णा" चा फोटॉ पाकिटात ठेवायला सूरवात केली.
* त्याने "साप्ताहीक सुट्टीला " ऑफीसमध्ये जाणे बंद केले केवळ तिच्यासाठी ...
* ऑनसाईट जाणे त्याचे स्वप्न होते पण आज तो पूण्यात नोकरी हूडकत होता फक्त तीच्यासाठी.
* "ती" त्याच्यावर अवलंबून होती जणूकाही ती "त्या" च्या शिवाय जगली नाही आणि जगू शकत नाही.

'त्या' ला वाटत होते की त्याचा जन्म फक्त 'ती' ची काळजी घेण्यास झाला आहे. तीला अवलंबून राहण्यास आवडायचे आणि त्याला काळजी करण्यास, शेवटी ते सो कॉल्ड "प्रेमात पडले" आणि त्याच्या जिवनातील शोकांतिकेला सूरवात झाली. ती ला आपल्यासाठी सर्वोत्तम जोडीदार हवा होता पण ती ची आपल्या पालकांना दूखवण्याचे तयारी नव्हती. त्या ला माहित होते की ती त्याला कधिच मिळणार नाही तरीपण तो ती ची काळजी घेत होता.[ कारण ती कुठेही असली, आणि कुणासोबतही असली तरी खूष असावी असे त्याला वाटत होते ....]

***शेवटी काय तर ??? ***
'ति'चा साखरपूडा झाला , आयुष्य चालुच आहे ....
दिर्घकाळ चालणारे फोनकॉल्स छोटे झाले आहेत,आयुष्य चालुच ....
" शूभ प्रभात" चे एस एम एस आता "हॅप्पी वीकएंड" वर आले आहेत, आयुष्य चालुच आहे........
त्याच्या याहूच्या इनबॉक्स मध्ये एक सुध्धा 'ती'चा न वाचलेला मेल नाही, आयुष्य चालुच आहे.......
कंटाळवाण्या आठवड्याच्या कामानंतर "बरिश्ता" मध्ये कॉफी करण्यास कोणी नाही, आयुष्य चालूच नाही...
'त्या'ने पून्हा धूम्रपान सूरू केले, आयुष्य चालूच आहे.........
आज 'तो' फक्त फ्लॅशबॅकचे आयुष्य जगतो ....
'त्या'ला नोकरीत बढती मिळाली, 'तो' मॅनेजर झाला, 'ती' २ मुलांची आई झाली, आयुष्य चालूच आहे....
कालांतराने 'त्या'ला पण एक सुशील, सुंदर, कर्तबगार, प्रेमळ पत्नी मिळाली, आयुष्य चालूच आहे...

*फार थोडे जण असतील की ज्यांच्या आयुष्यात हे घडलेले नाही ... आणि ते नाही म्हणायची हिंम्मत करतात ... हे बहूदा प्रत्येकाच्या आयुष्यात घडते ....*